पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
मोदी श्रीधर तिळवे नाईक  मोदी , खोटे बोलणे आणि धर्मराज्यकारण श्रीधर तिळवे नाईक  सध्या मोदींच्या खोटं बोलण्याविषयी बरीच चर्चा होते आहे ह्या अनुषंगाने काही मुद्दे मांडतो आहे  अज्ञान , हितसंबंधपणा , अडाणीपणा आणि बढाईखोरपणा ह्यातून अनेक प्रकारचे खोटे जन्मत असते पुरोहीत आणि राजकारणी लोक अनेकदा ह्या चार अवगुणांचे सामुदायिक प्रदर्शन करत असतात त्यातूनच अनेक धार्मिक आणि राजकीय दंतकथांची निर्मिती होते स्वतःला देवाचा अवतार म्हणणारा राजकारणी आणि आम्हीच भूदेव म्हणणारे पुरोहीत हे सारख्याच मुशीचे असतात खोटेपणा हा अनेकदा दोघांच्या धंद्याचा भाग असतो जनता ह्यांच्यावर भाबडेपणाने का विश्वास ठेवते हे अगम्य कोडे आहे ह्या खोटेपणाचं  काही प्रकार असतात  १ गोष्टी फुगवून सांगणे ह्यात तथ्य अतिशयोक्ती करून सांगितले जाते उदा नेहरू घराण्याचा स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग विशेषतः इंदिरा गांधींच्या संदर्भात  २ तथ्याला काल्पनिकतेचि जोड देणे ह्यात तथ्य थोडे असते पण त्याच्या आधारावर काल्पनिक गोष्ट सांगणे म्हणजे अटल बिहारी वाजपेयीनीं इंदिरा गांधींना दुर्गा म्हंटले प्रत्यक्षात वाजपेयीनीं कौतुक केले हे तथ्य आहे पण त्याच्या आध
इमेज
 वैचारिक बायोडाटा मी कम्म्युनिस्ट आहे का ? नसेन तर मग मी काय दृष्टीचा माणूस आहे ? श्रीधर तिळवे नाईक  चं प्र देशपांडे ह्यांनी माझ्या एका पोस्टला कमेंट देतांना मुळात मी कम्म्युनिस्ट आहे असं तर उद्या तिळवे म्हणणार  नाहीत  ना अशी शंका व्यक्त केली आहे ते म्हणतात."  Champra Deshpande : या मार्गाचे माझे कवडीचे वाचन वा ज्ञान नसल्याने, खरेच, काहीच कळले नाही -- पण एक सुप्त भीती निर्माण झाली की सालं मुळात मी एक कम्युनिस्ट आहे असे तर उद्या तिळवे म्हणणार नाहीत ? ! " ही शंका माझ्याबाबत अनेकदा अनेकांनी व्यक्त केलेली आहे म्हणून मी इथे त्याचे उत्तर देतो आहे.  ह्या उत्तराआधी सर्वात प्रथम एक खुलासा मी संन्यासी आहे आणि भारतीय शैव परंपरेनुसार संन्याशाची बांधिलकी ही फक्त लोकांशी व लोककल्याणाशी असली पाहिजे राज्यकर्त्यांशी नाही मी ही गोष्ट मानतो त्यामुळेच कुठल्या वादाकडून आणि व्यक्तीकडून काय कामे झाली पाहिजेत ह्याचे सुस्पष्ट आकलन माझ्या डोक्यात असते आणि मी त्याप्रमाणे कार्य करतो आणि शक्य असेल तर करवून घेतो म्हणजे अगदी एखादे व्यक्तिमत्व साहित्य-संपादक असेल तर त्याच्याकडून चौथ्या नवतेचा प्रसार व प्रचा
 बुद्ध , आंबेडकर आणि निर्वाण श्रीधर तिळवे नाईक  चं प्र देशपांडे ह्यांनी  माझ्या कवितेच्या अंगाने उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार मी हे लेखवजा टिपण लिहितोय देशपांडे म्हणतात  चं प्र देशपांडे : Champra Deshpande ते भारताचे ठीक -- मुळात आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्मात ' निर्वाण ' आहे का हीच मला उत्सुकता आहे. कुणीही यावर काही बोलत नाही ! श्रीधर तिळवे नाईक :सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझे निर्वाण मला १२ वीला प्राप्त झालेल्या आकस्मिक सविकल्प समाधीवर आधारित आहे  बुद्ध वैग्रे नंतर आयुष्यात आलेत तेव्हा प्रत्यक्ष बुद्ध  जरी मला म्हणाला असता निर्वाण वैग्रे मी काही सांगितलेलं नाही तर मी म्हणालो असतो ठीक आहे सर तुमचा अनुभव असेल पण माझा अनुभव असाच आहे कि निर्वाण आहे आंबेडकर काय म्हणतात ह्याचा ह्या कवितेशी काय संबंध ? तरीही कुणीही यावर काही बोलत नाही असं तुम्ही म्हणताय म्हणून माझ्या मर्यादित वाचनानुसार बोलतो  बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथात आंबेडकरांनी  निर्वाण मान्य केले आहे असे दिसते मात्र बुद्धाची पुनर्जन्म व कर्मफलसिद्घान्त थेरी त्यांनी अमान्य केलीये त्यांच्या मते ही थेरी बुद्धाने मांडल