पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
बाईपण श्रीधर तिळवे नाईक लिंगता आणि लैंगिकता ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत लिंगता म्हणजे ज्या जनुकांच्यामुळे स्त्री वा पुरुष लिंग प्राप्त होते त्याचा प्रोग्राम व प्रोग्रामिंग लैंगिकता म्हणजे हा प्रोग्रॅम कंटिन्यू करण्यासाठी त्याकरता आपल्यासारखी जनेटिक प्रतिकृती तयार करण्यासाठी केलेल्या कृती अनुकृती प्रतिकृती ज्या ज्ञानिक , आर्थिक ,सामाजिक , शारीरिक , वैयक्तिक आणि राजकीय अशा अनेक प्रतलांवर वावरत असतात स्त्रीलिंगता व पुरुषलिंगता ह्यांचे नेमके स्वरूप काय ह्याविषयी अजूनही विज्ञानाला फायनल निष्कर्ष काढता आलेले नाही ह्याबाबतीतली फिल्डता काय ठेवायची ह्यावरही वाद आहेत म्हणजे सर्व मॅमल्सचे सिद्धांत मनुष्याला लागू करता येतील का वैग्रे ह्यावर वाद आहे होमो सेपियन्सचा विचार स्वतंत्रपणे करावा असाच कल आहे भारतात शैवांनी शिव आणि शक्ती हे युग्म ह्या विश्वाच्या मुळाशी असल्याचे प्रतिपादन केले तरी खुद्द शैवांना आपले दार्शनिक काय म्हणतात ह्याची कल्पना नाही अनेकांना महालिंगांची पूजा करण्याचा आदेश शंकराने दिलाय शिवलिंग वा शक्तिलिंगाची पूजा करण्याचा न्हवे हे माहित नाही शिवलिंग आणि शाक्तलिंग ही दोन भिन्न ल
हिंदुत्व म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक महाभारताबाबत एक प्रश्न टिळक शिताफीनं टाळतात तो म्हणजे ओरिजनल संस्कृतमधील रामायण महाभारत व पुराणे ब्राम्हणेतरांना वाचायची अनुमती आहे कि नाही ? हा प्रश्न निर्माण होतो कारण नवव्या शतकात ब्राम्हणांनी देवसुर परंपरेतील संस्कृत ग्रंथ वाचावयास केलेली बंदी ! ह्या बंदीमुळेच पुढे ज्ञानेश्वरांना गीता मराठीत आणावी लागली आणि गीतेचे मराठीकरण करायला ब्राम्हणांनी मनाईच केली एकनाथांनी पुढे रामायणाचे मराठीकरण केले म्हणजे निगम संस्कृत वाङ्मय फक्त ब्राम्हणांनीच वाचले पाहिजे अशी ब्राम्हणांनी  धर्माज्ञांचं काढली ह्याउलट ह्या काळात शैव, जैन व बौद्ध धर्मग्रंथ मात्र सर्वांनाच वाचायला खुले होते म्हणजेच ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो तो मार्गी न्हवे तर देशी भाषांनी देशी संतांनी देशी भाषेत जन्माला घातलेला धर्म आहे असे म्हणता येईल आणि हा आयता तयार झालेला हिंदू धर्म हायजॅक करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हिंदुत्व हे काही प्रथम घडतंय का तर नाही शैवांच्या मोक्ष संकल्पनेची उचलेगिरी करायची पण शैवांचा उल्लेख टाळायचा हा उद्योग थेट कपिल बुद्ध पासून सुरु होतो पुढे तंत्र आणि पूजा ह्

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक ९८ ते १०३

आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तुस्थिती  श्रीधर तिळवे नाईक ९८ ते १०३ आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तुस्थिती  ९८ टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप रामदास विरुद्ध बुद्ध आणि  महाभारत २६ श्रीधर तिळवे नाईक   टिळक वेद ,रामायण आणि महाभारत ह्यांच्याविषयी लिहितांना कायमच आर्य सतत विजयी असल्याच्या थाटात लिहीत असतात पण वस्तुस्तिथी अशी आहे कि आर्य सतत पराभूत झालेले दिसतात इसवीसनपूर्व १५०० पासून आर्यांना उत्तर भारत पूर्ण मोकळे मैदान म्हणून मिळाला होता आर्यांनी काय केले ?त्यांनी शूद्र नावाचा चौथा वर्ण बनवून त्याला दास शूद्र करून टाकले आणि स्वतःला तीन वर्णात बंदिस्त करून घेतले अशी व्यवस्था परकियांच्यापुढे टिकूच शकत नाही कारण लढण्यासाठी सैनिक लागतात आणि नेमके तेच मिसिंग आहेत आर्य प्रथम इराणी लोकांच्याकडून पराभूत झाले नंतर ग्रीक म्हणजे यवनांच्याकडून पराभूत झाले आणि शेवटी चायनीज लोकांनी उत्तरेत कुशाण साम्राज्य उभे केले वाद फक्त डिमीट्रीस १ ने प्रथम आक्रमण केले कि डिमीट्रीस २ ने एव्हढाच आहे पुढे शक लोकांनी उत्तर पश्चिम भारत जिंकला मौर्य राजवट ही शै
आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तुस्थिती  श्रीधर तिळवे नाईक  ते आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तुस्थिती   बायनरी द्विध्रुवात्मकता प्रबोधन आणि टिळक  द्विध्रुवात्मकता सोस्यूर , लेवी स्ट्राऊस , राजाराम मोहन रॉय ,फुले आणि टिळक  no doubt sign isn't representation and thing and representation are two things but who creates reality an answer is a self so every reality is selfity and objective conclusion from all selfities is the reality it is a representation of representation I e ultra representation  then from ultra representations hyper representations appear and from hyper representation super and from super mega and from megas meta टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप द्रविड (शिव) आर्य  आणि महाभारत  श्रीधर तिळवे नाईक   १ मागील लेखात देवसुर आर्य आणि असुर आर्य ह्यांचा हा संघर्ष आजही रामदास विरुद्ध बुद्ध ह्या स्वरूपात अस्तित्वात आहे असे मी म्हणालो ह्या संघर्षात शैवांनी काय करायचं हा प्रश्न नैसर्गिकरित्या उपस्थित होतो खुद्द शंकर
विराज जगताप ह्याच्या हत्येचा तीव्र निषेध ! पुन्हा पुन्हा अशा हत्या का घडतात ? एकेकाळी ब्राम्हण समुदायाला ह्या संदर्भात धारेला धरून काम संपत होते पण जातीयता सर्वांच्याच हाडीमांसी खिळलीये हे अशा हत्यांवरून आता स्पष्ट आहे ह्यातून प्रश्न निर्माण होतो इतकी वर्ष काय घंटा प्रबोधन झालं ? शिक्षणानंही धर्मव्यवस्था आणि वर्णजातव्यवस्था बदलत नसेल तर ज्ञानाने सर्व बदलेल ह्या गृहीतकाचं करायचं काय ? खोटी प्रतिष्ठा आणि समाज काय म्हणेल ह्या दोन गोष्टी शिक्षणांनंतरही बदलत नाहीत हा अनुभव आहे ज्या समाजात प्रेम करण्याचा हक्क नसतो त्या समाजात बाकी हक्क म्हणजे बोलबच्चनगिरी ठरते प्रेमसुद्धा अरेंज करता येते हा भारतीयांचा विश्वास आहे का ? विवाहाला समोरची व्यक्ती पात्र आहे कि नाही ह्याची कसोटी वर्ण अथवा जात असूच शकत नाही आणि वर्ग आणि संस्कार ह्या कसोटीचा विचार पालकांनी करावा हे नैसर्गिक आहे पण त्या त्या व्यक्तीशी ह्याबाबत आपण किती अड्जस्ट होऊ शकतो हा विचार त्या त्या प्रेमात पडलेल्या व्यक्तींनी करावा हे उत्तम ! पाल्याचा निर्णय  पालकांनी स्वीकारायचा आहे जो स्वीकारला जात नाही बाकी प्रेम आहे कि नाही हे फक्त ते
हिंदुत्ववादाचे दहा टप्पे श्रीधर तिळवे नाईक  हिंदुत्ववादाचे दहा  टप्पे आहेत  १ ग्रंथकेंद्रीयता प्रथम एक ग्रंथ केंद्रीय म्हणून प्रस्थापित करणे प्रथम वेद केंद्रीय ग्रंथ म्हणून वैदिक धर्माने आणले व १८६० नंतर महाभारतातील गीता ह्यां ग्रंथास  हिंदूंचा केंद्रीय ग्रंथ म्हणून स्थिर केले गेले आणि त्याचा एक भाग म्हणून टिळकांचे व वैद्यांचे विवेचन येते  २ दुसऱ्या टप्प्यात  कायदे म्हणून स्मृती व  एक मांसल व्यक्तीसमूह  केंद्रीय असायला हवा  म्हणून ब्राम्हण   हा  केंद्रीय व्यक्तिसमूह म्हणून  ब्राम्हणधर्माने स्थिर केला ज्याला कपिल महावीर बुद्ध ह्या तिघांनी हलवले व हादरवलेही  ३ पुढे मग  कपिल महावीर  बुद्ध  ह्या त्रयीला हलवण्यासाठी  तीन देवता केंद्रीय हव्यात म्हणून प्रथम राम कृष्ण विष्णू अशी वैष्णव त्रयी प्रस्थापित केली गेली आणि नंतर ब्रह्मा विष्णू महेश ही त्रयी हिंदू त्रयी आणली गेली  ४ ह्या तिघांच्या संघव्यवस्थेला छेद म्हणून शक्तिपीठे रिप्लेस करून  शंकराचार्यांचे मठ प्रस्थापित केले गेले आणि धार्मिक प्रमुख म्हणून शंकराचार्य केंद्रीय केले गेले व पुढे ह्या मठातून शैव धर्म व त्याचे आगम ग्रंथ हटवून तिथ