पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
भाषेला किती डोक्यात आणि डोक्यावर घेऊन नाचायचं ? असं दिसतं कि जो भाषिक इफेक्ट निर्माण करतो तो वैचारिक नेता!  बाकी अक्कल किती समज किती हा विषय गौण ! चालू द्या ! श्रीधर तिळवे नाईक 

नास्तिकवाद , निरीश्वरवाद , निनिर्मिकवाद , निधर्मीवाद , धर्मनिरपेक्षवाद आणि लोकायतवाद

नास्तिकवाद , निरीश्वरवाद , निनिर्मिकवाद  , निधर्मीवाद , धर्मनिरपेक्षवाद आणि लोकायतवाद श्रीधर तिळवे नाईक लोकायत ह्या दर्शनाविषयी भारतात अनेकदा बोललं जात पण अनेकदा घोळही घातले जातात त्यामुळे लोकायतांच्याविषयी थोडक्यात चर्चा आवश्यक आहे भारतात लोकायतवादी लोक नास्तिक असतात असा समज आहे पण हे चुकीचे आहे कारण भारतात नास्तिक ह्या शब्दाचा अर्थ वेद न मानणारे असा होतो आणि वेद न मानणारे सर्वच नास्तिक होतात लोकायत फक्त नास्तिक नाहीत ते आणखी  काही आहेत भारतात लोकायतवादी निरीश्वरवादी असतात असा समज आहे मुळात ईश्वर ह्या शब्दाचा अर्थच भारतात वेगवेगळा आहे शैव धारेनुसार ईश्वर म्हणजे विश्वाचा प्राण व असा प्राण असतो हे न मानणे म्हणजे निरीश्वरवाद होय तर भक्ती धारेनुसार ईश्वर म्हणजे सतत अविरत अखंड अमर सर्वत्र असलेले सगुण अस्तित्व म्हणजे ईश्वर आणि ह्याला दिलेला नकार म्हणजे निरीश्वरवाद ! लोकायतवादी नास्तिक तर आहेतच पण ते निरीश्वरवादीही आहेत भारतात लोकायतवादी निनिर्मिकवादी आहेत असा समज आहे मुळात निर्मिक म्हणजे निर्माण करणारा ज्याने हे ब्रम्हांड निर्माण केले असा ! हिंदू धर्मातील शैव पंथानुसार  ह्या जगाचे
कोल्हापुरात १९८५ साली गणपतीचे (ओढ्याच्या काठचे ) जे मंदिर होते तिथे एक माणूस भंगार त्यात पुस्तकेही असायची घेऊन कधीकधी बसायचा आता तो बसतो कि नाही मला माहित नाही एकदा कधी न्हवे ते त्याच्याजागी दोन मुली बसल्या होत्या त्यावेळची कविता आहे त्यामुळे अर्थ चांगला सरळ आहे गैरसमज नको मी चार मुली का लिहिल्या मला माहित नाही 

notes d

हिंदुत्ववादाचे चार चेहरे श्रीधर तिळवे नाईक अंतिमतः हिंदुत्ववाद हा निगमीं आहे आणि निगमवादाचे चार चेहरे हिंदुत्ववादात आहे १ वैदिक हिंदुत्ववाद जो आर्य समाजाने मांडला  २ ब्राम्हणी हिंदुत्ववाद जो विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी अंकुरित केला व लोकमान्य टिळकांनी ज्याला आइडिओलॉजीचे प्रारूप दिले  ३ वैष्णव हिंदुत्ववाद जो प्रबोधनकार टिळकांनी मांडला  ४ शैव हिंदुत्ववाद जो साठोत्तरीतल्या काही शैव धर्मियांनी मांडला व जो अलीकडे मोदींच्यामुळे राजकीय वस्तुस्थिती बनला सावरकर हे वैदिक हिंदुत्ववादी आहेत तर टिळक ब्राम्हणी हिंदुत्ववाद मांडतात प्रबोधनकार ठाकरे क्षात्र वैष्णव हिंदुत्ववाद मांडतात तर मुखर्जी शाक्त हिंदुत्ववाद मांडतात शाक्त हिंदुत्ववादाला काडीचाही प्रतिसाद मिळणे शक्य न्हवते कारण शैव निगमांच्यात फिट्ट बसूच शकत नाही अनेक शैव विचारवंत स्वतःला हिंदू आदिम हिंदू वैग्रे म्हणवून घेतात तेव्हा आपण हिंदूपणात फिट बसू अशी त्यांना आशा असते मुखर्जीनांही ही  आशा होती पण प्रत्यक्षात ती फळली नाही कारण अंतिमतः वैष्णव व हिंदू धर्म ही निगमांची निर्मिती आहे ती शेवटी ब्राह्मणवादाचेच पाय पकडते असो  सावरकर ज्या एका विशि

मराठीतील चौथ्या नवतेचे प्रश्न

मोदी काही टिपणे १ मराठीतील चौथ्या नवतेचे प्रश्न हे कधीच मराठीपुरते मर्यादित न्हवते हे मला कळायला लागले ते २००५ साली ह्या प्रश्नांची सुरवात झाली ती पोस्टमॉडर्न तत्त्वज्ञानाने पण असा अविश्वास पत्करून जगणे मला शक्य न्हवते सार्वजनिक जीवनात आयडियॉलॉजीचा पगडा संपला मॅनेजमेंट तहसनहस झाली आणि शेवटी सोविएत साम्राज्याचा अस्त झाला ह्याचे चित्रण डेकॅथलॉन सीरिजच्या सर्वच कवितासंग्रहात आहेत त्यातच भर म्हणून रजनीश ह्यांची पोलखोल झाली आणि जे कृष्णमूर्तींच्या वर एका जापनीज स्त्रीशी संबंध झाल्याचे आरोप झाले आणि विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न निर्माण झाला विश्वासार्हतेचा प्रश्न हा तात्विक प्रश्न बनला आणि आमच्या पिढीने तो वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला मी इथे चार कविता ज्या टाकल्या त्या अंगाने होत्या त्यावेळेला कल्पनाही न्हवती कि भविष्यात हा प्रश्न इतका भयंकर होणार आहे आणि त्यातून पोस्टट्रुथ नावाची भानगड होणार आहे माझा विश्वासार्हतेवरचा विश्वास कधीच उडाला नाही मीडियाने विश्वासार्हतेला टीआरपीसाठी बांबू लावला तरी ! आजही माझा सत्य विजयी होईल ह्यावरचा विश्वास उडालेला नाही पोस्टमॉडर्न हे एक संकट आहे

माध्यमांचा आरंभ आणि धर्माचा प्रभाव श्रीधर तिळवे नाईक

माध्यमांचा आरंभ आणि धर्माचा प्रभाव श्रीधर तिळवे नाईक माणसाला जेव्हा मौखिक भाषा आणि आदिम चित्रकला सापडली तेव्हा त्याच्या कल्पनाशक्तीने अद्वितीय झेप घेतली आणि कल्पनाकेंद्रित धर्मराज्ये सर्वत्रच उदयाला आली धर्मग्रंथ  हे त्यावेळचे फेसबुक होते आणि धार्मिक चर्चा ह्या चॅटिंग शो ! ह्या राज्यांनी राजा व प्रमुख ह्यांना देवाचा अंश वा देव मानून हजारो वर्षे राज्य केले ह्याबाबत सर्वात मागासलेले असल्याने लेटकमर होते अरबस्थान ! सर्वात उशिरा आलो म्हणून सर्वाधिक अक्कल आपल्याला आहे अशी दर्पोक्तीही अरबांनी केली आणि आपल्या प्रेषिताला अंतिम प्रेषित केले लेटकमर असल्याने अरबी आणि त्यांना फॉलो करणारे अनुयायी हे अद्यापही धर्मात बागडतायत छपाईचा शोध लागून नव्या माध्यमाचे अवतरण झाले यूरोपात छपाई गुटेनबर्गने मुख्य बनवली  आणि संपूर्ण यूरोप दीडशे वर्षे प्राचीन ग्रीक व बायबल मध्ये झोपला सुदैवाने प्राचीन ग्रीक ग्रंथात विज्ञानाच्या शक्यता प्रचंड होत्या आणि त्यांची स्थापना नव्याने झाली १८६० साली हळूहळू रेकॉर्डिंग नावाचे नवे माध्यम आले आणि १९१० ते १९४० पुन्हा एकदा धर्माने उचल खाल्ली चित्रपटांनी धार्मिक विषयांचा हैद

आंबेडकर जयंतीनिमित्त श्रीधर तिळवे नाईक

आंबेडकर जयंतीनिमित्त श्रीधर तिळवे नाईक हिंदुत्ववादी राष्ट्रवाद , वैष्णववादी काँग्रेसी राष्ट्रवाद , मुस्लिम लीगचा इस्लामिक राष्ट्रवाद ह्या तीन पर्यायांपैकी मुस्लिम लीगमुळे पाकिस्तान आणि बांगला देश निर्माण झाले आहेत आता मारामारी सुरु आहे ती हिंदुत्ववादी राष्ट्रवाद  आणि  वैष्णववादी काँग्रेसी राष्ट्रवाद ह्यांच्यात ! गोखले रानडे टिळक गांधी ह्या सर्व डेमोक्रेटिक वैष्णवांनी  वैष्णवांचा धर्मग्रंथ "गीता "ही समस्त हिंदूंच्या डोक्यावर आणि डोक्यात हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून ठेवली हिंदूंच्यातही शैव हिंदू आणि शाक्त हिंदू नावाचे वैष्णवांच्याइतकेच मेजर सम्प्रदाय आहेत हे सोयीस्कररीत्या विसरून ! त्यातून वर्णजातीवाद उफाळणे अटळ होते पुढे काँग्रेसचे सगळे राजकारणच नेहरूंचा लोकायतवादी नास्तिक कालखंड वगळता वर्णजातिनिष्ठ मतांच्या आकडेवारीवर बेतलेले झाले अशावेळी सर्वाधिक आवश्यकता होती ती आगमनिष्ठ राष्ट्रवादाची असा राष्ट्रवाद समग्रपणे मांडण्याची ताकद त्या काळात फक्त एकाच विचारवंतात होती तो विचारवंत  म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ! भारतीय प्रबोधनाची सुरवात बसवेश्वरांच्या पासून झाली आणि त्याची सर्वोत्कृष्
शैव आणि दर्शने : ईश्वर दर्शन मोक्ष हा तीन मुख्य जीवनार्थापैकी एक जीवनार्थ सर्व जीवांना लागू होतो तो जीवार्थ आणि मनुष्याला लागू होतो तो जीवनार्थ होय शिवांनी मोक्षाचे ११४ मार्ग सांगितले त्यातील प्रत्येक मार्गातून एक दर्शन जन्मले आहे अगदी ऋषभ दर्शन व बौद्ध दर्शन ही दर्शने शिवांनी सांगितलेल्या एका मेडिटेशन टेक्निकमधून जन्मली आहेत ऋषभानी  त्याला जीन तर बुद्धाने विपश्यना म्हंटले आणि ती अधिक विकसित केली ईश्वर हेही दोन तंत्रांनी बनलेले आहे १ योगी २ भक्ती भगवान शिवांनी प्रथम ईश्वर हा शब्द वापरला तो मोक्ष मिळवण्याचा एक उपाय सांगतांना हा उपाय काय होता ? " ईश्वर म्हणजे विश्वाचा प्राण ह्या प्राणावर जर सर्व आयाम केंद्रित केला तर प्राणायाम साध्य होऊन मोक्ष मिळतो " मोक्ष मिळवण्याच्या अनेक उपायांपैकी हा एक उपाय ! ह्यात कुठेही ईश्वर निर्माता म्हणून नाही स्वर्ग नरक नाही कि धर्म देणारा म्हणून नाही ह्या प्राणाचा प्रणव आहे ओम  गुरु नानकांनी ह्या प्रणवाला केंद्रस्थान देऊन नव्याने शैव ईश्वरवाद मांडला जो भक्तीचा आयाम घेऊन आला म्हणूनच मी शिखांना शैव मानतो गुरुनानक सर्व शैवांच्याप्
आंबेडकर जयंतीनिमित्त श्रीधर तिळवे नाईक हिंदुत्ववादी राष्ट्रवाद , वैष्णववादी काँग्रेसी राष्ट्रवाद , मुस्लिम लीगचा इस्लामिक राष्ट्रवाद ह्या तीन पर्यायांपैकी मुस्लिम लीगमुळे पाकिस्तान आणि बांगला देश निर्माण झाले आहेत आता मारामारी सुरु आहे ती हिंदुत्ववादी राष्ट्रवाद  आणि  वैष्णववादी काँग्रेसी राष्ट्रवाद ह्यांच्यात ! गोखले रानडे टिळक गांधी ह्या सर्व डेमोक्रेटिक वैष्णवांनी  वैष्णवांचा धर्मग्रंथ "गीता "ही समस्त हिंदूंच्या डोक्यावर आणि डोक्यात हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून ठेवली हिंदूंच्यातही शैव हिंदू आणि शाक्त हिंदू नावाचे वैष्णवांच्याइतकेच मेजर सम्प्रदाय आहेत हे सोयीस्कररीत्या विसरून ! त्यातून वर्णजातीवाद उफाळणे अटळ होते पुढे काँग्रेसचे सगळे राजकारणच नेहरूंचा लोकायतवादी नास्तिक कालखंड वगळता वर्णजातिनिष्ठ मतांच्या आकडेवारीवर बेतलेले झाले अशावेळी सर्वाधिक आवश्यकता होती ती आगमनिष्ठ राष्ट्रवादाची असा राष्ट्रवाद समग्रपणे मांडण्याची ताकद त्या काळात फक्त एकाच विचारवंतात होती तो विचारवंत  म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ! भारतीय प्रबोधनाची सुरवात बसवेश्वरांच्या पासून झाली आणि त्याची सर्वोत्कृष्
भारतीय प्रबोधनाचा पहिला प्रवर्तक बसवेश्वर श्रीधर तिळवे नाईक आरंभ मोक्षक लोक पुन्हापुन्हा राजसत्तेकडे का जातात हा एक कळीचा प्रश्न आहे ह्या कृतीची सुरवात प्रथम कपिलने मग महावीराने मग आजीविक गोशालने आणि शेवटी गौतम बुद्धाने केली ह्यातील गोशालक हा राजपुत्र न्हवता पण उरलेले तिघेही आर्य असुर गणांचे राजपुत्र होते आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म मध्ये  कपिल हा गौतम बुद्धाचा गुरु असल्याचे म्हंटले आहे मुळात गौतम ज्या नगरीत वाढला ती कपिलने बांधलेली वास्तू होती आणि म्हणूनच तिचे नाव कपिलवास्तू होते राजपुत्र असल्याशिवाय एक नगरी वसवणे अशक्यच ! कपिलने प्रथम राजसत्तेकडे मुख केले तर ते समजण्यासारखे आहे पण तरीही प्रश्न उरतोच निर्वाण प्राप्त झाल्यानंतर राजसत्ता कशाला हवी ? वस्तुस्थिती अशी आहे कि राजाचे हृदय परिवर्तन केले कि त्याच्या सगळ्या प्रजेचेही हृदयपरिवर्तन होते ह्याचा कपिलला आलेला अनुभव ! त्या काळाच्या ब्राम्हणी धर्माला शह देण्यासाठी कपिलने प्रथम शैव धम्म स्वीकारला आणि शैव भाषेचे असुरी भाषेत रूपांतर करून स्वतःचे सांख्य दर्शन मांडले प्रल्हादाने ब्राम्हणी दर्शन स्वीकारल्याने सगळी प्रजा वैदिक झा

शैव फुले आणि राजकीय विचारप्रणाली श्रीधर तिळवे नाईक

शैव फुले आणि राजकीय विचारप्रणाली श्रीधर तिळवे नाईक भारतीय प्रबोधनाचा प्रोजेक्ट बसवण्णांनी सुरु केला आणि शैवता सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमाला जोडली पुढे गुरु नानकांनी ती पंजाबमध्ये उत्तरेच्या संदर्भात शैव एकेश्वरवादाच्या संदर्भात मांडली आणि ईश्वराला ओंकार मानले शिवाजी महाराजांनी शैवांची राजकीयता पुन्हा अधोरेखित केली , पहिल्या बाजीरावाने तिचा विस्तार केला आणि पेशवाईने तिचे मातेरे केले ह्याला काउंटर म्हणून वैष्णव लोकांनी वैष्णव भक्ती चळवळ उभी केली आणि इस्लामिक राजवटींना मदतच केली अपवाद रामदास पुढे जेव्हा राजा राम मनोहर रॉय ह्यांनी पुन्हा वेदांत आणला तेव्हाच हिंदुत्ववादाचे बीज रोवले गेले होते त्याला व्यवस्थित पेरले आर्य समाजाने ह्याला काउंटर म्हणून फुलेंनी पुन्हा एकेश्वरवाद  आणला खरा पण तो शैव कमी आणि ख्रिश्चन जास्त होता ते नको तितके ब्रिटिश शरण होते त्यातच ज्या बहुजन समाजासाठी त्यांनी हाडाची काडे केली त्याने त्यांच्याकडे शेवटच्या दिवसात  पाठ फिरवली आणि फुलेंचा मुत्यू औषधपाण्याविना तडफडून झाला सावित्रीबाई प्लेगने गेल्या आणि यशवंतही ! पुढे त्यांचा नातू देशोधडीला लागला आणि ज्योतिब
सुनील तांबे ह्यांच्या वॉलवर केलेली कॉमेंट ह्याबद्दल तुम्ही आश्चर्य का व्यक्त करता ? खोटं बोलणं सतत खोटं बोलणं आणि रेटून खोटं बोलणं ही ब्राम्हणवादाची सवय आहे आत्ताच्या सर्व हिंदुत्ववाद्यांनी ती आत्मसात केलीये एव्हढंच वस्तुस्थिती अशी सर्वच धर्मवादी लोक हे करत असतात मग ते वैदिक ब्राम्हण असो वैष्णव हिंदू असोत कि ज्यू ख्रिश्चन इस्लाम असो कि जैन बौद्ध असो ( बौद्धांना आपल्या धार्मिक लोकांनी किती भाकड कथा रचलेत हे माहित नाहीये असं दिसतं शैवांना धर्म मान्यच नसल्याने शैवांच्या वतीने ब्राम्हणांनी अनेक भाकड कथा रचलेत तेव्हा तुम्ही जे म्हणताय ते मुळात फार प्राचीन आहे धर्माची खोटं ही गरज आहे ती त्यांचा फाउंडेशन स्टोन आहे बीएस्सी केलेल्या माणसाला पृथ्वी सपाट नाही हे माहित नाही असं होऊ शकतं का पण तो धर्मगुरू झाला कि बायबल कुराण स्वीकारून पृथ्वी सपाट आहे हे सांगायला लागतो किंवा ती कशी ब्रम्हाच्या नाभीतून जन्मली हे सांगायला लागतो धर्म ही प्रत्येक देशातली पहिली पॉलिटिकल पार्टी आहे आणि १८५० पर्यंत जगात सर्वत्र तीच जिंकत होती म्हणूनच मी म्हणतो सर्व धर्म (ह्यात शैव धर्मही येतो )जोवर नष्ट होत नाही तोवर म
षतोसं रकद्याप  मृत्यूनंतर वाईट बोलू नये असे म्हणतात इथे जे लिहलंय ते कविता महाजनांच्याबद्दल चांगलं लिहिलं आहे तुझ्यापर्यंत ते चांगलं पोहचलं नसेल तर ती माझी कवी म्हणून मर्यादा आहे किंवा तुझा कवी म्हणून असलेला बायस आहे ती जिवंत असतानाच हे लिहिलं गेलंय त्यावेळी ह्या विषयावर मी एक दीर्घ लेखही टाकला होता तो तू वाचला नसशील तर तो तुझा प्रॉब्लेम आहे माझा नाही . ही कविताही बहुदा टाकली गेली असावी फक्त गॅरंटी वाटेना म्हणून पुन्हा टाकली 
लोकमान्यपूर्व ब्रिटिश भारत  श्रीधर तिळवे नाईक १८५७ च्या बंडाने भारतीयांच्या मानसिकतेचे नव्याने विश्लेषण करण्याची जबाबदारी ब्रिटिशांच्यावर पडली त्यातील १ आल्फ्रेड ल्याल २ जॉन स्ट्राची ३ व्हॅलेंटाईन चिरोल (किरोल ) ह्या तीन लेखकांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा प्रोजेक्ट हातात घेतला आणि त्यातून ब्रिटिश दृष्टिकोनातून हिंदुइझम ची मांडणी उदयाला आली ह्या मांडणीला उत्तर देण्याची जबाबदारी सावरकरांनी उचलली आणि त्यातून " हिंदुत्व " ह्या पुस्तकाचा जन्म झाला ह्या तिघांच्या मांडणीचा मागोवा ह्या व्याख्यानात घेतला आहे