पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्नाटक निमित्त चार बोल श्रीधर तिळवे नाईक

कर्नाटक निमित्त चार बोल श्रीधर तिळवे नाईक मी उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी जे म्हणालो होतो तेच पुन्हा म्हणतोय फेसबुकवरील विचारवंत आणि कलावंतांचा सामान्य जनतेशी काहीही संबंध राहिलेला नाही . स्वतःचे हस्तिदंती टॉवर्स दिसत नाहीत ह्याचं दुःखं नाही तर आपला स्यूडोपणा ह्यांना दिसत नाही ह्याचं दुःख आहे ह्यातल्या कित्येकजणांना आपण भारतात राहतो ह्याचाच विसर पडलाय . नेहरू निवडून आले होते ते महात्मा गांधींच्या पुण्याईवर ही पुण्याई सम्पली काँग्रेस सम्पली सुदैवाने नंतर मनमोहन तगडे नैतिक व्यक्तिमत्व घेऊन आले आणि काँग्रेसची वापसी झाली मोदींच्याबद्दल ते एक नैतिक नेतृत्व आहे अशी सामान्य माणसाची खात्री आहे आणि ते ओबीसी आहेत ह्याचाही त्यांना प्रचंड फायदा मिळतोय ते शैव आहेत आणि अनेक सामान्य शैवांना ते आपला चेहरा वाटतात प्रत्यक्षात त्यांचा शंकराचार्य होणारच नाही ह्याची कसलीही खात्री नाही त्यांची स्वतःची ३५% अशी खात्रीची मते आहेत ती हालत नाहीत हे काहीसे काँग्रेसचेही होते प्रॉब्लेम काँग्रेसची हलणारी ५ % मते आणि उरलेली ३०% सैरभैर मते ही कशीही फिरतायत मोदींच्या ३५ % हुकमी मतांना भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून हवे आ

आपलं साहित्य संमेलन - मराठी भाषा साहित्याचं वर्तमान आणि भविष्य

इमेज
आपलं मराठी साहित्य संमेलन विडिओ सिंधूची बहीण ऑक्सअंद्रेनोवा   सभ्यता जगाच्या इतिहासात कायमच खंडीय सभ्यता -संस्कृती उत्तर आणि दक्षिण अश्या दोन्ही भागात जन्म घेताना दिसतात निसर्ग- विश्वीय युगात दक्षिणेने बाजी मारलेली दिसते तर सृष्टीय प्रतिसृष्टीय युगात उत्तरेने ! चिन्हसृष्टीय युगात मात्र प्रथमच दोन्ही भाग एकमेकाला इक्वल होताना दिसतायत म्हणजे असे कि दक्षिणेत प्रथम आफ्रिकन भरभराट दिसते व नंतर युरोपियन उत्तरेत प्रगती करतात तर त्याचवेळी आशिया खंडाकडे इंडस चिनी बाजी मारतात तर युरेशियन ऑक्सअंद्रेनोवा  प्रगती करून नाहीसे होतात अमेरिका खंडात दक्षिण कडे माया इंका उदयाला येतात उत्तरेकडे फक्त ठीकठाक प्रगती होते पुढे सृष्टीय युगात उत्तरेकडे युरोप व रशिया बाजी मारतात तर आफ्रिका आशिया ढेपाळतात प्रतिसृष्टीय युगात यू एस ए कॅनडा यूरोप बाजी मारतात तर आशिया आफ्रिका दक्षिण लॅटिन अमेरिका ढेपाळतात हे असे का होते हा वेगळा विषय आहे फक्त एक स्पष्ट कारण मला दिसते ते इथे सांगतो ते म्हणजे उत्तरेकडे आपदग्रस्त काळात उत्तरेकडे सरकण्याची जागाच नाही कारण बर्फ तर दक्षिणेकडे मात्र दक्षिणेकडून आधिक दक्षिणेकडे

दाक्षिणात्य वेद २ श्रीधर तिळवे नाईक

दाक्षिणात्य वेद २ श्रीधर तिळवे नाईक वाकणकर ''वेद ही  दक्षिणेत गेलेल्या दक्षिणात्यांची उत्तरेत सरस्वतीकाठी झालेली निर्मिती असून वेदातील ळ हा फक्त दाक्षिणात्य ऋषी जेव्हा ऋचा निर्माण करतात तेव्हाच येतो आणि अगस्तीसारखे ऋषी उत्तरं व दक्षिण अशा दोन्ही परंपरात येतात '' असे म्हणत पुढे सरकतात आणि वैदिक देवांच्याकडे येतात ते संध्येचा उल्लेख करतात आणि उत्तर आणि दक्षिण दिशेचा व सर्वच देवांचा कसा उल्लेख येतो ते सांगतात त्यांच्या मते द्रविड आणि आर्य ह्या दोन्ही आयडेंटीटीज काल्पनिक आहेत आणि त्यातून सर्वांनी बाहेर पडणे त्यांना अभिप्रेत आहे ह्यातील आर्य ही काल्पनिक ओळख आहे असे माझेही मत आहे द्रविडांच्याबाबत अद्याप स्पष्टता नाही . त्यामुळेच वेद व संध्या ह्या दोन्ही संपूर्ण भारतीयांची निर्मिती आहे असा त्यांचा दावा आहे त्यामुळेच संध्या हीही समस्त भारतीयांची म्हणून ते प्रोजेक्ट करतात फक्त हे सांगताना वाकणकर हे सांगत नाहीत कि संध्या ही मुळात सर्वांना त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत करता येण्याजोगी शैव  कल्पना आहे आणि वैदिक संस्कृत संध्या करण्याचा अधिकार फक्त उच्च वर्णियांना आहे भगवान शिवांन

दाक्षिणात्य वेद १ श्रीधर तिळवे नाईक

दाक्षिणात्य वेद १ श्रीधर तिळवे नाईक एकदा वेद भारतातच निर्माण झाले आणि ते वैदिक व वैदिक झालेल्या शैव ब्राम्हणांनी जन्माला घातले हे मान्य केले कि प्रश्न सरस्वतीचा उरतो. ही सरस्वती नेमकी काय आहे ? गणेश विद्या ह्या पुस्तकात वाकणकरांनी  म्हंटले आहे कि कावेरीकाठच्या महेश्वरी लिपीतून प्रथम पाणिनिमुळे देवनागरी लिपी निर्माण झाली मात्र वाकणकरांच्या मते वेद प्रलयानंतर दक्षिणेतून स्थलांतरित झालेल्या दाक्षिणात्य लोकांनी उत्तरेत लिहिले आणि ऋग्वेद आता हरवलेल्या सरस्वती काठीच निर्माण झाला म्हणजेच निर्माणकर्ते दाक्षिणात्य आणि जागा उत्तरी असा त्यांचा सिद्धांत आहे कदाचित त्यामुळेच  स्वामी विवेकानंद तामिळ संस्कृतीला आई आणि आर्य संस्कृतीला आपले पिता म्हणत खुद्द भारताचा एक आद्य इतिहासकार विन्सन्ट स्मिथ ही इंडियाचा खरा प्राचीन इतिहास दक्षिण भारतात लपलाय पण तो एक्स्प्लोर करायची वेळ आलेली नाही असं म्हणे माझ्या मते ही वेळ आता आलीये . दक्षिण अस्तित्वात नाही असे मानून इंडियाचा इतिहास उत्तरेपासून सुरु करण्याची उत्तरी खोड मुळांकडे तोंड फिरवून फक्त फळे मोजण्यात बिझी  झाली तरी आपण आपली जगभरातली मुळे गोळा करताना