टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२८ राष्ट्रीय शिक्षण , ब्राम्हण आणि त्याची विद्या
इंग्रजांच्या आगमनानंतर ब्राम्हणांच्या विद्येवर प्रथम लोकहितवादींनी चर्चा सुरु केली प्रबोधनाचा मुख्य प्रोजेक्ट हा विज्ञानाच्या निर्मितीचा होता आणि शैवांनी शांतपणे आपल्याकडे विज्ञान नाही हे सत्य स्वीकारले ह्याचं कारण शैव हे प्रामुख्याने वैश्य शूद्र अतिशूद्र असल्याने त्यांचा थेट जगण्याशी संबंध येत होता आणि आपल्या जगण्यात विज्ञान नाही हे त्यांना स्पष्ट दिसत होतं ह्याउलट ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांनी मात्र पुण्ययोनी असल्याने आर्य संस्कृतीचा पोकळ अभिमान बाळगत विज्ञान आपल्याकडे आहे अश्या वल्गना सुरु केल्या ह्या लोकांना विज्ञान ही गोष्ट शास्त्रापेक्षा कुठे वेगळी असते तेच कळत न्हवते दुर्देवाने शैवांनी नवीन विज्ञान शिकण्याऐवजी निराशेत उडी मारली स्वतःचे धंदे मोडीत निघताना बघीतल्यावर वास्तविक त्याची कारणमीमांसा करायला हवी होती पण महात्मा फुले हे शैवांचे पहिले आणि शेवटचे नेते निघाले नारायण गुरूंनी गांधींच्या प्रभावाने शैव संस्कृतीचा त्याग करून वैष्णव धर्म स्वीकारला मुळात महात्मा फुलेंनीच शैव धर्माचा त्याग करून स्वतःचा सत्यशोधक समाज नावाचा नवीन धर्म निर्माण केला जो शैवांनी स्वीकारला नाही कारण हा धर्म शैव कमी आणि ख्रिश्चन जास्त होता हीच गोष्ट नेहरू घराण्याची हेही घराणे मूळचे कौल आडनावाचे शैव ब्राम्हण असलेले ! हेही घराणे गांधीजींच्या नादाला लागून अर्धवट वैष्णव व समाजवादाच्या नादाला लागून अर्धवट लोकायत बनले आणि ह्याने आपल्या शैव धर्माचा पूर्ण त्याग केला
शैवांच्या तिन्ही मुख्य नेत्यांनी शैव धर्माकडे पाठ फिरवल्याने शैवांच्याबाबत मुकी बिचारी कुणीही हाका अशी स्थिती झाली आणि शैव वैष्णवांनी निर्माण केलेल्या नव्या हिंदुधर्मात स्वतःहूनच विसर्जित होऊ लागले शंकराचार्यांनी त्यांच्या उत्तर आयुष्यात आणि राजपुतांनी मुस्लिम काळात शैव धर्म त्यागला आणि वैष्णव धर्म स्वीकारला तेव्हापासून सुरु झालेले हे शैवांचे धर्मांतर आता कळसाला पोहचले आहे आणि शैवांनी राम कृष्ण लक्ष्मी ह्यांना शिवाबरोबर स्वीकारले ह्याचा जो दुष्परिणाम व्हायचा तो झाला वर्णजातिव्यवस्थेचे कमबॅक झाले आहे बहुसंख्य शैव स्वतःला हिंदू म्हणवून घेत आहेत ह्यातील काही हिंदूवादी आहेत तर बहुतांशी हिंदुत्ववादी मात्र जेव्हा वैयक्तिक व कौटुंबिक धर्मपालनाची वेळ येते तेव्हा हे लोक पुन्हा शैव होतात पण त्यांच्या शैव असण्याचा अर्थ केवळ कर्मकांड उरला आहे आपल्या संस्कृतीत मुळात धर्मालाच जागा नाही ह्याची त्यांना कल्पना नाही
महाराष्ट्रात अनेक संतांनी वैष्णव धर्म स्वीकारला आणि ते वारकरी झाले हिंदू धर्म हा वैष्णव धर्माचे अधिक पुढचे रूप होते आणि ते राजाराम मोहन रॉय , रानडे , गोखले , गांधी ह्यांनी अधिक विकसित केले आणि त्यातूनच नवा सेक्युलर हिंदू धर्म निर्माण झाला वैष्णव भक्ती चळवळीची ही अंतिम परिणीती झाली ह्याउलट टिळक , हेडगेवार , सावरकर , गुरुजी ह्या ब्राम्हणांनी व त्यांच्या नवं ब्राम्हणवादाने स्वतःचा जो नवा ब्राम्हण्यवादी हिंदू धर्म तयार केला त्यातून हिंदुत्ववाद निर्माण झाला जो सेक्युलॅरिझम नाकारतो आजचा हिंदू धर्म हा ह्या हिंदूवाद आणि हिंदुत्ववाद ह्या दोन चळवळींनी बनला आहे
ह्या दोन्ही चळवळींना ओबीसी शैव आतापर्यंत फक्त कार्यकर्ते म्हणून हवे होते मोदींच्या आगमनाने हे बदलले भाजप प्रथमच पूर्ण बहुमताने विजयी झाला कारण शैवांचा मोदींना मिळालेला एकमुखी पाठिंबा ! हिंदुत्ववादाचे हे पुढचे पाऊल आहे आणि ह्या पावलाला कसं हाताळायचं हे पुरोगामी लोकांना कळत नाहीये अनेक पुरोगामी बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे वागतायत कारण त्यांनी आतापर्यंत कधी शैवांना विचारात घेतलेच नाही आज मोदींना मिळालेले बहुमतही डोळे उघडत नाही टिळकांचा नवब्राम्हणी हिंदुत्ववाद आता शैव हिंदुत्ववादात बदलतो आहे पण हिंदुत्ववादी खरोखरच शैव हिंदुत्ववादी झाले आहेत का ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर अजूनही नाही असे आहे हे केवळ ओबीसी मते मिळवण्याचे राजकारण आहे आतला गाभा टिळकांच्या हिंदुत्वाचा आहे काँग्रेसने वापरले आणि आता भाजप वापरत आहे एव्हढंच
ह्या सगळ्या प्रकारात विज्ञानाची तंत्रज्ञानाची चिकित्सा शैवांच्यात झालीच नाही शैव केवळ बैलासारखे मुंडी हलवत बसले स्वतःच्या पुरोहित वर्गाची कसलीही चिकित्सा शैवांनी केली नाही अगदी फुल्यांनीही ब्राम्हणांची चिकित्सा केली पण शैव ब्राम्हण गुरव जंगम भगत ह्यांची चिकित्सा टाळली मग इतरांच्याकडून अपेक्षा काय करणार ? आर्यांनी मात्र विज्ञानाची व स्वतःच्या पुरोहित वर्गाची नव्याने चिकित्सा सुरु केली
ह्या चिकित्सेची मांडणी करतांना टिळकांना ज्या काही प्रश्नांनी सतावले होते त्यातील एक प्रश्न म्हणजे ब्राम्हणाची विद्या ! त्यांनी आपल्या ब्राम्हण आणि त्याची विद्या ह्या सिरीजमध्ये ह्या प्रश्नांची चिकित्सा केली आहे (लोकमान्य टिळकांचे लेख खंड ४) ह्या विषयाची पहिली मांडणी आपणाला लोकहितवादींच्यात दिसते पण पहिली सविस्तर मांडणी महादेव शिवराम गोळे ह्यांनी केली असे दिसते अमरकोषविषयीच्या कामामुळे गोळे आता प्रसिद्ध आहेत खरे पण त्यांचे ब्राम्हण आणि त्याची विद्या हे पुस्तक अभ्यासक्रमाचा विचार करणारे पहिले भारतीय पुस्तक आहे ज्याची दखल इतिहासात अजूनही घेतली जात नाही हे पुस्तक अलीकडे वरदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे
तत्कालीन अभ्यासक्रम हा बेलगामी , बऱ्याच ठिकाणी निरुपयोगी , अव्यवस्थित व अविचाराचा आहे हे गोळे ह्यांचे प्रमेय आहे आणि टिळकांना ते मान्य आहे . युरोपमधल्या अनेक शिक्षणपद्धती सरकार अविचाराने लादत आहे आणि हा अभ्यासक्रम आपण भारतीय लोकांसाठी तयार करत आहोत ह्या गोष्टीचा सरकारला विसर पडला आहे असे गोळे म्हणतात आणि टिळक त्यांच्याशी संमत होतात तिकडचे शास्त्र आपण शिकायला हवे पण ते शिकवताना भारतीयांच्या स्थितीचा विचार करायला हवा असा आग्रह गोळे धरतात टिळक ह्याही मताशी सहमत आहेत
दुर्देवाने हे पुस्तक अभ्यासक्रमाप्रमाणे बेलगामी , बऱ्याच ठिकाणी निरुपयोगी , अव्यवस्थित व अविचाराचे आहे
आणि त्यावर टिळकांनी ह्या अंगाने जी टीका केलीये तिच्याशी मी सहमत आहे
ब्राम्हण म्हणजे कारकून काम करणारे लोक अशी गोळेची व्याख्या आहे आणि ह्या वर्गाचे पतन झाले आहे अशी तक्रार लेखक करतो अहिताग्नी राजवाडेंनी अगदी ह्याच्या उलट प्रमेय मांडले होते त्याची आठवण इथे होते राजवाड्यांच्या मते ही कारकुनी कामे पूर्वी कायस्थ करत ब्राम्हणांनी जेव्हापासून कायस्थ कर्म करणे सुरु केले तेव्हापासून ब्राम्हणांच्या अधःपाताला सुरवात झाली असे राजवाड्यांचे प्रमेय होते गोळे असे म्हणत नाहीत टिळकांच्या मते हा ऱ्हास फक्त ब्राम्हणांचा नाही तर तो समस्त भारतीय समाजाचा आहे आणि ब्राम्हण ह्या समस्त ऱ्हासाचे भाग आहेत
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२९ राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांचा ऱ्हास का झाला
ब्राम्हण व त्याची विद्या ह्या अंगाने चर्चा करतांना ह्या काळात ब्राम्हणांनी ब्राम्हणांचा ऱ्हास का झाला ह्याची अगदी हिरिरीने चर्चा केली आणि त्यामुळेच ब्राम्हणांच्या उदयाचा मार्ग खुला झाला अशा प्रकारची चर्चा इतर वर्णांनी केलेली दिसत नाही अपवाद फुले फुले ह्यांनी मात्र शूद्रांचा ऱ्हास का झाला ह्याची मीमांसा करून अविद्या हे कारण सुचवले
ब्राम्हणांच्यात रानडे वैग्रे सुधारकांनी बाल विवाहामुळे ब्राम्हणांचा ऱ्हास झाला असे कारण दिले तर राजवाडेंनी कायस्थ कर्म स्वीकारल्याने हा ऱ्हास झाला असे सांगितले गोळे ह्यांनी मात्र ब्राम्हणांच्या ऱ्हासाचे मूळ शिक्षणक्रमात म्हणजे अभ्यासक्रमात आहे असे कारण दिले ह्याशिवाय ह्या काळात व्यायामाचा मुद्दा केंद्रस्थानी आला होता आणि भांडारकर व रानडे ह्यांच्यात वादही झाला होता खुद्द टिळक हे व्यायामाचे समर्थक होते मात्र अधःपाताशी त्याचे नाते काय हा प्रश्न त्यांना सतावत न्हवता हल्ली तुकाराम एकनाथ ज्ञानेश्वर ह्यांच्या तोडीचा एकही कवी निर्माण होत नाही हे मात्र टिळकांना मान्य होते वास्तविक केशवसुत ह्यांचे आगरकर व टिळक हे शिक्षक होते तरीही टिळकांना केशवसुत दखल घेण्यायोग्य कवी वाटले नाहीत हे लक्ष्यात घेण्यायोगे ! कदाचित ह्यामुळेच केशवसुतांनी टिळकांच्याकडे पाठ फिरवून आगरकर रानडेंची स्वर्गसमक्षता स्वीकारली असावी असो
गोळे ह्यांच्या मते "उत्साहाने धीराने थबथबलेल्या पुरुषांचे युग पूर्वीचे आणि अव्वल इंग्रजी काळातील आता संपले जो पहावा तो बुद्धीने व शरीराने खुरटलेला ! आता कुठलेही काम करावयाचे असल्यास युरोपियन लोकांस बोलवावे लागते "
टिळक हे मान्य करतात पण त्याच्या मते हे पतन फक्त ब्राम्हण वर्णांतच नाही तर सर्व समाजात आहे रामशास्त्री पहिला बाजीराव ह्यांच्या योग्यतेचे पुरुष ब्राम्हणांच्यात निर्माण होत नाहीत हे जितके खरे तितकेच क्षत्रियांच्यात शिवाजी धनाजी संताजी ह्यांच्या तोडीचे काही निर्माण होत नाहीये पुढे जाऊन टिळक म्हणतात उत्तम तमाशा व लावण्या आणि पवाडे लिहिणारा शूद्र कवी शूद्रांच्यातही निर्माण होत नाहीये टिळक वैश्यांचा उल्लेख करत नाहीत कारण ह्या काळात पुन्हा एकदा वैश्यानी व्यापारधंद्यात आघाडी घ्यायला सुरवात केली होती हिरोजींनी केलेली बांधकामे किंवा देशी मेस्त्रींनीं केलेली नळकामे ह्यांचा उल्लेख करून टिळक म्हणतात अशी कामे करणारेही आता निर्माण होत नाहीत ह्याचा अर्थ टिळक हा सर्व समाजाचा अधःपतनाचा प्रश्न आहे असे मानतात
ह्यापुढे जाऊन टिळक एक फार इंटरेस्टिंग युक्तिवाद करतात त्यांच्या मते महाराष्ट्रीय ब्राम्हण जी टीका करतात ती टीका मद्रासी किंवा बंगाली ब्राम्हण का करत नाहीत उलट ते ब्रिटिश राज्याने त्यांची स्थिती सुधारली असे म्हणतात हा फरक घडला कारण इंग्रजी वरवंट्याखाली महाराष्ट्रासारखी उंच शेंड्याची झाडे खुरडली तर बंगालसारखी छोट्या शेंड्याची झाडे वधारली असे ते म्हणतात
अहिताग्नी रजवाडेंचे कायस्थ कर्म केल्याने अधपात झाला हेही गृहीतक टिळक नाकारतात उलट ब्राम्हणांनी कायस्थ कर्म स्वीकारल्यामुळे त्यांची भरभराट झाली होती असे टिळक म्हणतात मराठी ब्राम्हण मोहिमांच्या मुळे जितका हिंदुस्तानांत फिरला असेल तितका कुठलाच ब्राम्हण फिरला नसेल असे ते म्हणतात
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३० राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांनी काय करावे ? अर्थात टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट
ब्राम्हण व त्याची विद्या ह्या सिरींजमधील चौथ्या भागात टिळक जे मुद्दे मांडतात ते वर्णवादी असले तरी तत्कालीन अर्थात समाजाला अपील होणारे होते आणि टिळकांच्या लोकप्रियतेचे रहस्यही त्यांच्यात होते ह्याच विचारामुळे टिळक काय म्हणतात हे लक्ष्यात आल्याने वेदोक्त प्रकरणात त्यांच्याशी जीव खाऊन भांडणारे शाहू महाराज नंतर त्यांना मदत करायला लागलेले दिसतात जिथे आजही ६५ टक्के लोक वर्णाप्रमाणे व्यवसाय करतात तिथे ९९ टक्के वर्णाप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या समाजात टिळकांना सर्व वर्णांचा पाठिंबा मिळाला तर आश्चर्य ते काय ?
१ टिळक स्पष्टपणे महाराष्ट्र दाक्षिणात्य आहेत हे मान्य करतात व दक्षिणेकडच्या मराठी ब्राम्हणांनी मराठेशाहीत जे काम केले त्याचा अभिमान बाळगत सांगतात कि ब्राम्हणांनी पौराहित्य काम करावे पण मराठेशाहीत राज्यकारभारात जो रोल निभावला तोच रोल निभवावा नोकरशाही चालवण्याची मुख्य जबाबदारी ब्राम्हणांची आहे आणि त्या अंगाने ज्यांना कायस्थ कर्मे म्हणतात ती सर्व कायस्थ कर्मे करावीत म्हणजे हिशेब ठेवणे वैग्रे किंवा शिक्षण देणे वॉ वर्तमानपत्रे चालवणे
२ टिळक स्पष्ट सांगतात एका जातीचे राज्य आता चालणार नाही एकेकाळी मराठ्यांनी राज्य केले तसेच मराठे आता राज्य करतील ही आशा व्यर्थ आहे ह्यापुढे सर्व जाती जमातींचे राज्य असणार हे सत्य ब्राम्हणांनी स्वीकारावे
३ टिळक स्पष्टपणे क्षत्रिय राज्य करणार असतील तर ब्राम्हणांनी राज्यकारभार चालवायला त्यांना मदतच करावी असे सुचवतात ह्यामुळे संस्थानिकांना टिळक ब्राम्हणांना राजे करणार नाहीत हे स्पष्ट झाले आणि टिळकांना त्यांच्या हयातीत कायमच संस्थानिकांनी गुप्त वा प्रकट मदतच केलेली दिसते
४ ब्राम्हणांनी व्यापारी वैश्य व शूद्रांची कामे करू नयेत वा त्यांचे धंदे बळकावू नयेत असे टिळक स्पष्ट सांगतात म्हणजे त्यांना त्यांचे धंदे करू द्यात तिथे आवश्यक असलेली कायस्थ कर्मे ब्राम्हणांनी करावीत पण हे धंदे करू नयेत म्हणजे ब्राम्हणांनी सी ए व्हावे बँका चालवाव्या मुनीमजी व्हावे पण धंदे व्यवसाय करू नयेत टिळकांच्या ह्या स्टान्समुळं वैश्य शूद्रांचा त्यांना नंतर पाठिंबा मिळत गेला कारण ब्राम्हण प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या धंद्यात उतरणार नाहीत हे स्पष्ट झाले ह्या स्टान्समागचे कारण त्यामुळे जातीजातीत भांडणे होणार नाहीत व समाजात एकोपा वाढेल असे टिळकांनी दिले आहे
एका अर्थाने टिळकांनी प्रबोधनयुगात ब्राम्हणांनी काय करायचा ह्याचा ब्ल्यू प्रिंटच काढून दिला नंतर तो ब्राम्हणांनी अनेक वर्षे फॉलो केला
श्रीधर तिळवे नाईक
सुनील तांबे ह्यांनी माझ्या मांडणीसंदर्भात दोन मुद्दे उपस्थित केले आहेत ते म्हणतात ,"पण तो काळ काय होता, लोकांनी कोणता त्याग केला, याची माहिती या लेखमालेत मिळत नाहीत. अतिशय उच्च कोटीचा त्याग अनेकांनी केला. त्यातून आधुनिक भारतीय राष्ट्र-राज्य निर्माण झालं. वादविवाद होते, मतभेद, मतभिन्नता होती. राष्ट्र-राज्य निर्माणाची प्रक्रिया गुंतागुंतीचीच होती. शैव-वैष्णव संघर्षातून त्याची एक मिती उजागर होत असेलही.
इंग्रजांच्या आगमनानंतर ब्राम्हणांच्या विद्येवर प्रथम लोकहितवादींनी चर्चा सुरु केली प्रबोधनाचा मुख्य प्रोजेक्ट हा विज्ञानाच्या निर्मितीचा होता आणि शैवांनी शांतपणे आपल्याकडे विज्ञान नाही हे सत्य स्वीकारले ह्याचं कारण शैव हे प्रामुख्याने वैश्य शूद्र अतिशूद्र असल्याने त्यांचा थेट जगण्याशी संबंध येत होता आणि आपल्या जगण्यात विज्ञान नाही हे त्यांना स्पष्ट दिसत होतं ह्याउलट ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांनी मात्र पुण्ययोनी असल्याने आर्य संस्कृतीचा पोकळ अभिमान बाळगत विज्ञान आपल्याकडे आहे अश्या वल्गना सुरु केल्या ह्या लोकांना विज्ञान ही गोष्ट शास्त्रापेक्षा कुठे वेगळी असते तेच कळत न्हवते दुर्देवाने शैवांनी नवीन विज्ञान शिकण्याऐवजी निराशेत उडी मारली स्वतःचे धंदे मोडीत निघताना बघीतल्यावर वास्तविक त्याची कारणमीमांसा करायला हवी होती पण महात्मा फुले हे शैवांचे पहिले आणि शेवटचे नेते निघाले नारायण गुरूंनी गांधींच्या प्रभावाने शैव संस्कृतीचा त्याग करून वैष्णव धर्म स्वीकारला मुळात महात्मा फुलेंनीच शैव धर्माचा त्याग करून स्वतःचा सत्यशोधक समाज नावाचा नवीन धर्म निर्माण केला जो शैवांनी स्वीकारला नाही कारण हा धर्म शैव कमी आणि ख्रिश्चन जास्त होता हीच गोष्ट नेहरू घराण्याची हेही घराणे मूळचे कौल आडनावाचे शैव ब्राम्हण असलेले ! हेही घराणे गांधीजींच्या नादाला लागून अर्धवट वैष्णव व समाजवादाच्या नादाला लागून अर्धवट लोकायत बनले आणि ह्याने आपल्या शैव धर्माचा पूर्ण त्याग केला
शैवांच्या तिन्ही मुख्य नेत्यांनी शैव धर्माकडे पाठ फिरवल्याने शैवांच्याबाबत मुकी बिचारी कुणीही हाका अशी स्थिती झाली आणि शैव वैष्णवांनी निर्माण केलेल्या नव्या हिंदुधर्मात स्वतःहूनच विसर्जित होऊ लागले शंकराचार्यांनी त्यांच्या उत्तर आयुष्यात आणि राजपुतांनी मुस्लिम काळात शैव धर्म त्यागला आणि वैष्णव धर्म स्वीकारला तेव्हापासून सुरु झालेले हे शैवांचे धर्मांतर आता कळसाला पोहचले आहे आणि शैवांनी राम कृष्ण लक्ष्मी ह्यांना शिवाबरोबर स्वीकारले ह्याचा जो दुष्परिणाम व्हायचा तो झाला वर्णजातिव्यवस्थेचे कमबॅक झाले आहे बहुसंख्य शैव स्वतःला हिंदू म्हणवून घेत आहेत ह्यातील काही हिंदूवादी आहेत तर बहुतांशी हिंदुत्ववादी मात्र जेव्हा वैयक्तिक व कौटुंबिक धर्मपालनाची वेळ येते तेव्हा हे लोक पुन्हा शैव होतात पण त्यांच्या शैव असण्याचा अर्थ केवळ कर्मकांड उरला आहे आपल्या संस्कृतीत मुळात धर्मालाच जागा नाही ह्याची त्यांना कल्पना नाही
महाराष्ट्रात अनेक संतांनी वैष्णव धर्म स्वीकारला आणि ते वारकरी झाले हिंदू धर्म हा वैष्णव धर्माचे अधिक पुढचे रूप होते आणि ते राजाराम मोहन रॉय , रानडे , गोखले , गांधी ह्यांनी अधिक विकसित केले आणि त्यातूनच नवा सेक्युलर हिंदू धर्म निर्माण झाला वैष्णव भक्ती चळवळीची ही अंतिम परिणीती झाली ह्याउलट टिळक , हेडगेवार , सावरकर , गुरुजी ह्या ब्राम्हणांनी व त्यांच्या नवं ब्राम्हणवादाने स्वतःचा जो नवा ब्राम्हण्यवादी हिंदू धर्म तयार केला त्यातून हिंदुत्ववाद निर्माण झाला जो सेक्युलॅरिझम नाकारतो आजचा हिंदू धर्म हा ह्या हिंदूवाद आणि हिंदुत्ववाद ह्या दोन चळवळींनी बनला आहे
ह्या दोन्ही चळवळींना ओबीसी शैव आतापर्यंत फक्त कार्यकर्ते म्हणून हवे होते मोदींच्या आगमनाने हे बदलले भाजप प्रथमच पूर्ण बहुमताने विजयी झाला कारण शैवांचा मोदींना मिळालेला एकमुखी पाठिंबा ! हिंदुत्ववादाचे हे पुढचे पाऊल आहे आणि ह्या पावलाला कसं हाताळायचं हे पुरोगामी लोकांना कळत नाहीये अनेक पुरोगामी बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे वागतायत कारण त्यांनी आतापर्यंत कधी शैवांना विचारात घेतलेच नाही आज मोदींना मिळालेले बहुमतही डोळे उघडत नाही टिळकांचा नवब्राम्हणी हिंदुत्ववाद आता शैव हिंदुत्ववादात बदलतो आहे पण हिंदुत्ववादी खरोखरच शैव हिंदुत्ववादी झाले आहेत का ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर अजूनही नाही असे आहे हे केवळ ओबीसी मते मिळवण्याचे राजकारण आहे आतला गाभा टिळकांच्या हिंदुत्वाचा आहे काँग्रेसने वापरले आणि आता भाजप वापरत आहे एव्हढंच
ह्या सगळ्या प्रकारात विज्ञानाची तंत्रज्ञानाची चिकित्सा शैवांच्यात झालीच नाही शैव केवळ बैलासारखे मुंडी हलवत बसले स्वतःच्या पुरोहित वर्गाची कसलीही चिकित्सा शैवांनी केली नाही अगदी फुल्यांनीही ब्राम्हणांची चिकित्सा केली पण शैव ब्राम्हण गुरव जंगम भगत ह्यांची चिकित्सा टाळली मग इतरांच्याकडून अपेक्षा काय करणार ? आर्यांनी मात्र विज्ञानाची व स्वतःच्या पुरोहित वर्गाची नव्याने चिकित्सा सुरु केली
ह्या चिकित्सेची मांडणी करतांना टिळकांना ज्या काही प्रश्नांनी सतावले होते त्यातील एक प्रश्न म्हणजे ब्राम्हणाची विद्या ! त्यांनी आपल्या ब्राम्हण आणि त्याची विद्या ह्या सिरीजमध्ये ह्या प्रश्नांची चिकित्सा केली आहे (लोकमान्य टिळकांचे लेख खंड ४) ह्या विषयाची पहिली मांडणी आपणाला लोकहितवादींच्यात दिसते पण पहिली सविस्तर मांडणी महादेव शिवराम गोळे ह्यांनी केली असे दिसते अमरकोषविषयीच्या कामामुळे गोळे आता प्रसिद्ध आहेत खरे पण त्यांचे ब्राम्हण आणि त्याची विद्या हे पुस्तक अभ्यासक्रमाचा विचार करणारे पहिले भारतीय पुस्तक आहे ज्याची दखल इतिहासात अजूनही घेतली जात नाही हे पुस्तक अलीकडे वरदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे
तत्कालीन अभ्यासक्रम हा बेलगामी , बऱ्याच ठिकाणी निरुपयोगी , अव्यवस्थित व अविचाराचा आहे हे गोळे ह्यांचे प्रमेय आहे आणि टिळकांना ते मान्य आहे . युरोपमधल्या अनेक शिक्षणपद्धती सरकार अविचाराने लादत आहे आणि हा अभ्यासक्रम आपण भारतीय लोकांसाठी तयार करत आहोत ह्या गोष्टीचा सरकारला विसर पडला आहे असे गोळे म्हणतात आणि टिळक त्यांच्याशी संमत होतात तिकडचे शास्त्र आपण शिकायला हवे पण ते शिकवताना भारतीयांच्या स्थितीचा विचार करायला हवा असा आग्रह गोळे धरतात टिळक ह्याही मताशी सहमत आहेत
दुर्देवाने हे पुस्तक अभ्यासक्रमाप्रमाणे बेलगामी , बऱ्याच ठिकाणी निरुपयोगी , अव्यवस्थित व अविचाराचे आहे
आणि त्यावर टिळकांनी ह्या अंगाने जी टीका केलीये तिच्याशी मी सहमत आहे
ब्राम्हण म्हणजे कारकून काम करणारे लोक अशी गोळेची व्याख्या आहे आणि ह्या वर्गाचे पतन झाले आहे अशी तक्रार लेखक करतो अहिताग्नी राजवाडेंनी अगदी ह्याच्या उलट प्रमेय मांडले होते त्याची आठवण इथे होते राजवाड्यांच्या मते ही कारकुनी कामे पूर्वी कायस्थ करत ब्राम्हणांनी जेव्हापासून कायस्थ कर्म करणे सुरु केले तेव्हापासून ब्राम्हणांच्या अधःपाताला सुरवात झाली असे राजवाड्यांचे प्रमेय होते गोळे असे म्हणत नाहीत टिळकांच्या मते हा ऱ्हास फक्त ब्राम्हणांचा नाही तर तो समस्त भारतीय समाजाचा आहे आणि ब्राम्हण ह्या समस्त ऱ्हासाचे भाग आहेत
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२९ राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांचा ऱ्हास का झाला
ब्राम्हण व त्याची विद्या ह्या अंगाने चर्चा करतांना ह्या काळात ब्राम्हणांनी ब्राम्हणांचा ऱ्हास का झाला ह्याची अगदी हिरिरीने चर्चा केली आणि त्यामुळेच ब्राम्हणांच्या उदयाचा मार्ग खुला झाला अशा प्रकारची चर्चा इतर वर्णांनी केलेली दिसत नाही अपवाद फुले फुले ह्यांनी मात्र शूद्रांचा ऱ्हास का झाला ह्याची मीमांसा करून अविद्या हे कारण सुचवले
ब्राम्हणांच्यात रानडे वैग्रे सुधारकांनी बाल विवाहामुळे ब्राम्हणांचा ऱ्हास झाला असे कारण दिले तर राजवाडेंनी कायस्थ कर्म स्वीकारल्याने हा ऱ्हास झाला असे सांगितले गोळे ह्यांनी मात्र ब्राम्हणांच्या ऱ्हासाचे मूळ शिक्षणक्रमात म्हणजे अभ्यासक्रमात आहे असे कारण दिले ह्याशिवाय ह्या काळात व्यायामाचा मुद्दा केंद्रस्थानी आला होता आणि भांडारकर व रानडे ह्यांच्यात वादही झाला होता खुद्द टिळक हे व्यायामाचे समर्थक होते मात्र अधःपाताशी त्याचे नाते काय हा प्रश्न त्यांना सतावत न्हवता हल्ली तुकाराम एकनाथ ज्ञानेश्वर ह्यांच्या तोडीचा एकही कवी निर्माण होत नाही हे मात्र टिळकांना मान्य होते वास्तविक केशवसुत ह्यांचे आगरकर व टिळक हे शिक्षक होते तरीही टिळकांना केशवसुत दखल घेण्यायोग्य कवी वाटले नाहीत हे लक्ष्यात घेण्यायोगे ! कदाचित ह्यामुळेच केशवसुतांनी टिळकांच्याकडे पाठ फिरवून आगरकर रानडेंची स्वर्गसमक्षता स्वीकारली असावी असो
गोळे ह्यांच्या मते "उत्साहाने धीराने थबथबलेल्या पुरुषांचे युग पूर्वीचे आणि अव्वल इंग्रजी काळातील आता संपले जो पहावा तो बुद्धीने व शरीराने खुरटलेला ! आता कुठलेही काम करावयाचे असल्यास युरोपियन लोकांस बोलवावे लागते "
टिळक हे मान्य करतात पण त्याच्या मते हे पतन फक्त ब्राम्हण वर्णांतच नाही तर सर्व समाजात आहे रामशास्त्री पहिला बाजीराव ह्यांच्या योग्यतेचे पुरुष ब्राम्हणांच्यात निर्माण होत नाहीत हे जितके खरे तितकेच क्षत्रियांच्यात शिवाजी धनाजी संताजी ह्यांच्या तोडीचे काही निर्माण होत नाहीये पुढे जाऊन टिळक म्हणतात उत्तम तमाशा व लावण्या आणि पवाडे लिहिणारा शूद्र कवी शूद्रांच्यातही निर्माण होत नाहीये टिळक वैश्यांचा उल्लेख करत नाहीत कारण ह्या काळात पुन्हा एकदा वैश्यानी व्यापारधंद्यात आघाडी घ्यायला सुरवात केली होती हिरोजींनी केलेली बांधकामे किंवा देशी मेस्त्रींनीं केलेली नळकामे ह्यांचा उल्लेख करून टिळक म्हणतात अशी कामे करणारेही आता निर्माण होत नाहीत ह्याचा अर्थ टिळक हा सर्व समाजाचा अधःपतनाचा प्रश्न आहे असे मानतात
ह्यापुढे जाऊन टिळक एक फार इंटरेस्टिंग युक्तिवाद करतात त्यांच्या मते महाराष्ट्रीय ब्राम्हण जी टीका करतात ती टीका मद्रासी किंवा बंगाली ब्राम्हण का करत नाहीत उलट ते ब्रिटिश राज्याने त्यांची स्थिती सुधारली असे म्हणतात हा फरक घडला कारण इंग्रजी वरवंट्याखाली महाराष्ट्रासारखी उंच शेंड्याची झाडे खुरडली तर बंगालसारखी छोट्या शेंड्याची झाडे वधारली असे ते म्हणतात
अहिताग्नी रजवाडेंचे कायस्थ कर्म केल्याने अधपात झाला हेही गृहीतक टिळक नाकारतात उलट ब्राम्हणांनी कायस्थ कर्म स्वीकारल्यामुळे त्यांची भरभराट झाली होती असे टिळक म्हणतात मराठी ब्राम्हण मोहिमांच्या मुळे जितका हिंदुस्तानांत फिरला असेल तितका कुठलाच ब्राम्हण फिरला नसेल असे ते म्हणतात
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३० राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांनी काय करावे ? अर्थात टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट
ब्राम्हण व त्याची विद्या ह्या सिरींजमधील चौथ्या भागात टिळक जे मुद्दे मांडतात ते वर्णवादी असले तरी तत्कालीन अर्थात समाजाला अपील होणारे होते आणि टिळकांच्या लोकप्रियतेचे रहस्यही त्यांच्यात होते ह्याच विचारामुळे टिळक काय म्हणतात हे लक्ष्यात आल्याने वेदोक्त प्रकरणात त्यांच्याशी जीव खाऊन भांडणारे शाहू महाराज नंतर त्यांना मदत करायला लागलेले दिसतात जिथे आजही ६५ टक्के लोक वर्णाप्रमाणे व्यवसाय करतात तिथे ९९ टक्के वर्णाप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या समाजात टिळकांना सर्व वर्णांचा पाठिंबा मिळाला तर आश्चर्य ते काय ?
१ टिळक स्पष्टपणे महाराष्ट्र दाक्षिणात्य आहेत हे मान्य करतात व दक्षिणेकडच्या मराठी ब्राम्हणांनी मराठेशाहीत जे काम केले त्याचा अभिमान बाळगत सांगतात कि ब्राम्हणांनी पौराहित्य काम करावे पण मराठेशाहीत राज्यकारभारात जो रोल निभावला तोच रोल निभवावा नोकरशाही चालवण्याची मुख्य जबाबदारी ब्राम्हणांची आहे आणि त्या अंगाने ज्यांना कायस्थ कर्मे म्हणतात ती सर्व कायस्थ कर्मे करावीत म्हणजे हिशेब ठेवणे वैग्रे किंवा शिक्षण देणे वॉ वर्तमानपत्रे चालवणे
२ टिळक स्पष्ट सांगतात एका जातीचे राज्य आता चालणार नाही एकेकाळी मराठ्यांनी राज्य केले तसेच मराठे आता राज्य करतील ही आशा व्यर्थ आहे ह्यापुढे सर्व जाती जमातींचे राज्य असणार हे सत्य ब्राम्हणांनी स्वीकारावे
३ टिळक स्पष्टपणे क्षत्रिय राज्य करणार असतील तर ब्राम्हणांनी राज्यकारभार चालवायला त्यांना मदतच करावी असे सुचवतात ह्यामुळे संस्थानिकांना टिळक ब्राम्हणांना राजे करणार नाहीत हे स्पष्ट झाले आणि टिळकांना त्यांच्या हयातीत कायमच संस्थानिकांनी गुप्त वा प्रकट मदतच केलेली दिसते
४ ब्राम्हणांनी व्यापारी वैश्य व शूद्रांची कामे करू नयेत वा त्यांचे धंदे बळकावू नयेत असे टिळक स्पष्ट सांगतात म्हणजे त्यांना त्यांचे धंदे करू द्यात तिथे आवश्यक असलेली कायस्थ कर्मे ब्राम्हणांनी करावीत पण हे धंदे करू नयेत म्हणजे ब्राम्हणांनी सी ए व्हावे बँका चालवाव्या मुनीमजी व्हावे पण धंदे व्यवसाय करू नयेत टिळकांच्या ह्या स्टान्समुळं वैश्य शूद्रांचा त्यांना नंतर पाठिंबा मिळत गेला कारण ब्राम्हण प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या धंद्यात उतरणार नाहीत हे स्पष्ट झाले ह्या स्टान्समागचे कारण त्यामुळे जातीजातीत भांडणे होणार नाहीत व समाजात एकोपा वाढेल असे टिळकांनी दिले आहे
एका अर्थाने टिळकांनी प्रबोधनयुगात ब्राम्हणांनी काय करायचा ह्याचा ब्ल्यू प्रिंटच काढून दिला नंतर तो ब्राम्हणांनी अनेक वर्षे फॉलो केला
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३१
पण सामान्य लोकांनी केलेल्या त्यागातून, बलिदानातून हे राष्ट्र-राज्य आकाराला आलं. सदानंद मोरे यांच्याप्रमाणेच आपल्याही लेखमालेतून हे समजत नाही"
काळ काय होता हे मी सांगतो आहे तुम्ही म्हणता तो लोकांचा सहभाग वंगभंग चळवळीपासून सुरु झाला स्वराज्य ही कल्पना उत्क्रांत होत गेलीये आणि तिच्या प्रत्येक टप्प्याची मी चर्चा केलेली आहे इथे आता वंगभंग चळवळीत उदयाला आलेल्या पंचसूत्रांची चर्चा करतो आहे तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा मार्क्सवादी आणि सबाल्टर्न इतिहासकारांनी केलेली आहे माझा फोकस टिळकांच्यावर आहे आणि हे टायटल मधेच स्पष्ट आहे टिळक हा प्रबोधनयुगातला सर्वाधिक महत्वाचा राजकीय विचारवंत आहे आणि त्यांचा राजकीय विचार कसा उत्क्रांत होत गेला हे पाहणे मला जास्त महत्वाचे वाटते मी इंग्लिशमध्ये लिहिलेल्या भागाचा हा विस्तार आहे आणि मोदींच्या राजवटीमुळे मला तो करावासा वाटतो माझ्या मते हिंदुत्वाची ताकद व मर्यादा दोन्ही टिळकांच्यात स्पष्टपणे प्रकट होतात टिळक काँग्रेसमध्ये होते म्हणजे ते काँग्रेसवादीच होते हे फिक्शन आहे त्याचा दंभस्फोट मी केला आहे आणि करतोही आहे
आणखी एक मुद्दा मी शैव वैष्णव संघर्षात ही मांडणी करत नाहीये माझी मांडणी व्यापक आहे शैव वैष्णव संघर्षात दोन्ही पंथ आहेत मी आर्य संस्कृती विरुद्ध शैव संस्कृती अशी मांडणी करतो आहे आर्यांच्यात वैष्णव तर येतातच पण वैदिक , ब्राम्हण , हिंदू , सांख्य ,जैन , बौद्ध असेही सर्व येतात त्यातील सांख्य जैन बौद्ध हे शैवांच्याच तत्वज्ञानांतून जन्मलेले आहेत अशी माझी मांडणी आहे म्हणूनच मी त्यांना शैवांचे सहधर्म म्हणतो
कुणी असे म्हणाल कि मग महात्मा फुलेंच्या आर्य अनार्य ह्या मांडणीला तुम्ही पुढे का न्हेत नाही आणि तेच नाव का देत नाही ह्यावर माझे म्हणणे असे कि मी फुल्यांचीच मांडणी पुढे न्हेतो आहे पण मी अनार्य शब्दापेक्षा शैव हा शब्द वापरतो आहे कारण फुल्यांच्या काळात इंडस सिव्हिलायझेशन सापडली न्हवती त्यामुळे अनार्यांच्या धर्म दर्शने जीवनशैली स्पष्ट सापडत न्हवती आता नव्या पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर आपण हे सांगू शकतो कि अनार्य शैव होते दुसरी गोष्ट फुल्यांचा भर आर्य बाहेरून आलेत ह्या गोष्टीवर खूप आहे आज आपण आऊट ऑफ आफ्रिका ही थेरी स्वीकारली तर अनार्य हेही बाहेरून आले होते असा युक्तिवाद करता येईल त्यामुळे मी होमो इंडियनचे हायपोथेसिस मांडले आहे पण त्याला वैज्ञानिक पुरावा मिळालेले नाही सध्या वैज्ञानिक पुरावे आर्य व अनार्य दोघेही आफ्रिकेतून आलेत ह्या निष्कर्षामागे उभे आहेत माझ्या मते हा मुद्दा नाही ते बाहेरून आलेत कि आतून ह्यापेक्षा ह्या दोघांनी आर्य आणि शैव अशा दोन भिन्न संस्कृती निर्माण केल्या हा आहे ह्या दोन्ही संस्कृतीत सतत संघर्ष झाला आहे आजच्या भाषेत सांगायचे तर क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हा संघर्ष आर्यांची विषमता विरुद्ध शैवांची समता धर्म विरुद्ध मोक्ष कर्मठपणा विरुद्ध नवतापणा असा आहे ह्या संघर्षात असुर असूनही अनेक आर्यांनी शैवांना साथ दिली आहे तर अनेक शैव ब्राम्हण उदा केरळ शेणवी
देशस्थ कऱ्हाडे ह्यांनी मूळ अनार्य असूनही आर्य होऊन आर्यांना साथ दिली आहे शेणवी सारख्या ब्राम्हणांनी
स्वतःचे नाव गौड सारस्वत ब्राम्हण असे बदलले आहे तेव्हा आर्य विरुद्ध अनार्य पेक्षा आर्य विरुद्ध शैव ही मांडणी मला योग्य वाटते
दुसरी गोष्ट अनार्य हा शब्द मला आर्यांच्यावर अवलंबून असलेला वाटतो म्हणजे आर्य नसलेला तो अनार्य हा शब्दआर्यांनी जे आपल्यासारखे नाहीत त्यांना उद्देशून वापरला आहे आपण हा शब्द का वापरावा ? त्यापेक्षा शैव हा शब्द स्वतःचा अर्थ घेऊन येतो मी तो खूप व्यापक अर्थाने वापरतो आहे
तांबे ह्या मांडणीला जुन्या शैव विरुद्ध वैष्णव ह्या पुरातन खिचडीची नवी फोडणी म्हणून पाहू इच्छितायत त्यांना त्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे २१ व्या शतकात सांस्कृतिक राष्ट्रवाद हा केंद्रस्थानी आला आहे हे मी त्यांना सांगावे काय राष्ट्राच्या केंद्रस्थानी कोणती संस्कृती असावी असा हा मुद्दा आहे ह्या मुद्द्याला धरूनच अनेक राष्ट्रे आता स्वच्छपणे स्वतःला ख्रिश्चन व इस्लामिक म्हणून घोषित करत असतांना आपण काय करावे हा मुद्दा आहे मी आर्यांचा द्वेष्टा नाही
म्हणूनच मी सांख्य जैन बौद्ध ह्यांना शैव संस्कृतीचे भाग मानतो
हिंदवी ज्यू हिंदवी पारशी हिंदवी ख्रीश्चन हिंदवी मुस्लिम ह्यांनाही मी शैव संस्कृतीचे भाग मानतो
भारतीय संस्कृतीच्या आर्य आणि शैव ह्या दॉन संस्कृती आहेत ह्यातील आर्य संस्कृतीतून हिंदुत्व उदय पावले आहे आणि हिंदूपणही भाजप आणि काँग्रेस ह्या दोन पक्षांची निर्मिती ह्यंतून झाली आहे शैवांचा एकही पक्ष उभा नाही आणि आज अवस्था अशी आहे कि अशा एखाद्या पक्षाची निर्मिती तरी केली पाहिजे किंवा प्रस्थापित पक्षात शैवांना स्वतःची जागा निर्माण करावी लागेल
आशा आहे माझी मांडणी ही पुरातन खिचडी नाही हे स्पष्ट झाले असेल पुरातन श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३२राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांनी काय करावे ? अर्थात टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट २
टिळकांनी ब्राम्हणांना कसा वर्णव्यवहार सांभाळावा आणि का सांभाळावा हे सांगितल्यानंतर टिळक गोळे ह्यांच्या आणखी एका मताचा झाडा घेतात गोळेनीं ब्राम्हणांच्या ऱ्हासाचं दिलेले आणखी एक कारण म्हणजे ब्राम्हण सामाजिक व राजकीय चळवळीत पडल्यामुळे ब्राम्हणांचा ऱ्हास हॊतॊय टिळकांना हे मान्य नाही त्यांच्या मते इंग्रजी राजवटीत सर्वच महत्वाची हिमतीची बुद्धीची शौर्याची कल्पनेची कारागिरीची कर्तबगारीची कामे व पोस्ट्स ह्या इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात ठेवल्या आहेत कोणी महाराजांच्या तोडीचा योद्धा असला तरी त्याला हे इंग्रज सुभेदाराच्या वरची पोस्ट देणार नाहीत त्यामुळे सर्व समाजाचा जो ऱ्हास दिसतोय त्याचे खरे कारण इंग्रजी राज्य आहे
टिळक म्हणतात राष्ट्राचा उत्साह लोप पावलाय कारण उत्साह टिकवणाऱ्या घडामोडी इंग्रजांच्या अखत्यारीत आहे केवळ गुलाम असलेली जनता उत्साही राहणार कशी जपान स्वतंत्र आहे त्यामुळे तिथे उत्साह आहे जो अभ्यासक्रम आम्हाला आहे तोच बंगाली व मद्रासी ब्राम्हणांना आहे पण राज्यकारभार फक्त महाराष्ट्री ब्राह्मणाच्यावर चालवण्याची जबाबदारी असल्याने तो अधिक उत्साही होता हा राज्यकारभारच हातातून गेल्याने त्याला जास्त नैराश्य आले आहे जे स्वाभाविक आहे
जी स्थिती अलीकडे बंगाल व जे एन यु हातातून गेल्यावर डाव्या विचारवंतांची झाली होती तीच तत्कालीन ब्राम्हणांची झाली होती स्वतःचे वैचारिक वर्चस्व संपल्याची जाणीव ही विषाद निर्माण करते पण त्याबरोबर हेही तितकेच खरे कि असेच विषादी लोक चळवळ उभे करतात राष्ट्रीय सभा मुंबईत उभी राहणे हे त्यामुळेच घडले होते पुढे असेच नैराश्य बंगाली लोकांना फाळणी निमित्ताने आले आणि मग पंजाबी नैराश्याने ग्रासले गेले आणि त्यांनाही ब्रिटिश सरकारविरुद्ध काही ठोस केलं पाहिजे असं वाटू लागलं आणि तिथे लाला लजपत रॉय ह्यांच्या नेतृत्वाखाली लोक संघटित होऊ लागले
टिळक पुढे म्हणतात कि राजा कुणीही असो अगदी राणीचे राज्यही सूर्यचंद्र असे तोवर टिको मुख्य मुद्दा राज्यपद्धतीचा आहे आणि आमची तक्रार राज्यपद्धतीविषयी आहे वाईट स्वराज्यापेक्षा चांगले परराज्य केव्हाही बरे ! फुले काही वेगळं म्हणत न्हवते त्यांच्याही दृष्टीने दुसऱ्या बाजीरावापेक्षा ब्रिटिश केव्हाही बरे ! मंग फुले वेगळे कुठे आहेत तर फुल्यांना राज्यपद्धतीवर ब्राह्मणांचे वर्चस्व नको आहे आणि टिळकांना तो वर्णदत्त अधिकार वाटतो
टिळकांची ब्राम्हणी मानसिकता इथे पूर्ण व्यक्त होते हिंदुस्तानच्या सार्वभौम तख्तावर युधिष्ठर असो वा अकबर येवो किंवा ब्रिटनची राणी येवो मुद्दा राज्यपद्धतीचा आहे असे टिळक म्हणतात थोडक्यात क्षत्रिय कोणीही असो राज्य आमच्या पद्धतीने चालले पाहिजे अशी ही मांडणी आहे ह्याचाच पुढचा विस्तार राज्य मोदींचेही असले तरी चालेल पण राज्यकारभार आमच्या पद्धतीने चालला पाहिजे असा असतो मात्र ह्याचा अर्थ टिळक अनैतिक राज्य मानतात असे नाही टिळकांच्या स्वप्नातला ब्राम्हण हा सत्य बोलणारा वचन पाळणारा ज्ञानयोगी हिंसा न करणारा सदगुणी भ्रष्टाचार मुक्त व जनतेशी प्रेमाने वागणारा असा आहे हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे
इंग्रजांच्या राज्यात आमच्या वाट्याला काय तर जास्तीत जास्त डेप्युटी कलेक्टर पद म्हणजे उच्च दर्जाची खर्डेघाशी असे टिळक म्हणतात गोळेचे लक्ष्य शाळेतील मुलांच्या उत्साहहीनतेकडे जसे गेले आहे तसे इंग्रजांच्या राज्यपद्धतीकडे गेले असते तर राजकीय चळवळीला त्यांनी जबाबदार धरले नसते असे टिळकांना वाटते इंग्रज कामगार जरी असला तरी भारतभर भटकत असल्याने हुशार बनत जातो तर नेटिव्ह प्रांतातल्या प्रांतात माठ बनत जातो बरे निवृत्त झालेल्या अनुभवसमृद्ध युरोपियन माणसाचा काही फायदा नेटिव्हांस मिळणेही अशक्य होते कारण रिटायर झाल्यावर युरोपियन इंग्लंडला रवाना होतो अशा पार्श्वभूमीवर कोणत्या देशातील लोक शंभर वर्षात नामर्द होणार नाहीत ?
टिळक पुढे म्हणतात हीच दुरावस्था व्यापार व शेतकीत आहे व्यापार इंग्रजांच्या हातात आहे आपले एत्तद्देशीय धंदे बंद पडले आहेत त्यामुळे शेतकी वा नोकरी असे उपजीविकेचे दोनच पर्याय उरले आहेत लष्करात शीख व राजपूत लोकांना कसलीही उच्च दर्जाची कामे दिली जात नाहीत इंग्रजांना आमचे शौर्य हुरूप कर्तृत्व नको आहे त्यांना आम्ही जमीन नांगरून शेतकी करावी वा खालच्या दर्जाची नोकरी करावी असे वाटते मराठ्यांचा मूळ धंदा शिपाईगिरीचा पण ब्रिटिशांच्या सैन्यात त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला महादजी शिंदे होता येणार नाही हिंदुस्थानी लोकांना किती वाढू द्यायचे हे इंग्रजांनी आधीच निश्चित केले आहे औरंगजेबाच्या जुलमी राजवटीतही मिर्झा राजेसिंगला जो दर्जा मिळणे शक्य होते तो दर्जाही इंग्रजांच्या राजवटीत मिळणे शक्य नाही थोडक्यात काय इंग्रजांनी कितीही जातिनिरपेक्ष वाढीची गॅरेंटी दिली असली तरी प्रत्यक्षात कुणाचीही वाढ एखाद्या मर्यादेंनंतर होणार नाही ह्याची काळजी ह्या इंग्रजांच्या राज्यपद्धतीत घेतली गेली आहे
त्यामुळेच सामाजिक व राजकीय चळवळीत पडल्याने ब्राम्हणांचा ऱ्हास झाला आहे हे गोळे ह्यांचे प्रमेय टिळक तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढतात .
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३३राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांनी काय करावे ? अर्थात टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट ३
मागील भागात टिळक अभ्यासक्रमाऐवजी इंग्रज राजवटीला कसे जबाबदार धरतात ते आपण पाहिले टिळकांच्या मते तुम्ही कितीही अभ्यासक्रम बदलले तरी सध्याचा ऱ्हास व उत्साहहीनता थांबणार नाही ब्राम्हणांच्या आकलनबुद्धीचा ऱ्हास होत चाललाय हे ह्या पुस्तकावरूनही स्पष्ट होते असा टिळक टॉन्ट मारतात
गोळे ह्यांनी एका सर्वगुणसंपन्न शाळेचा पर्याय उपाय म्हणून सुचवला आहे टिळक ह्या उपायाचा झाडा घेताना म्हणतात कि समजा अशी शाळा निघाली आणि समजा असे पाच विध्यार्थी निघाले तर ह्या राजवटीत त्यांचे भविष्य काय ? विद्वान प्रथम दर्जाची खर्डेघाशी करेल किंवा शिपाई गडी सुभेदारकी ह्याहून काहीही अधिक ह्या राजवटीत होणे शक्य नाही कारण ह्या राजवटीलाच मुळात हुशार व गुणसंपन्न माणसांची गरज नाही जैन व लिंगायत पूर्वी विद्वान निर्माण करत आता हे लोक व्यापारात पूर्ण गढून गेले आहेत राजपुतांना हे सरकार कधीही मेजर वा कर्नल करणार नाहीत त्यामुळे हे लोक सडत आहेत थोडक्यात काय अशा शाळा काढून मुख्य परिस्थिती बदलणार नाही मग करावयाचे काय ?
तर आमचे कर्तृत्व सिद्ध करणारी अधिकारपदे आम्हाला मिळावीत म्हणून इंग्लंडमधल्या सर्व परीक्षा आपण भारतातच होतील हे पाहिले पाहिजे व इथल्या नेटिव्हांना सर्व अधिकारपदे मिळावीत अशी व्यवस्था करायला हवी मीठ पोलीस जंगल ह्यासारखी खाती तर नेटिव्ह लोकच चांगली चालवतील पण राणीपर्यंत हे पोहचवले पाहिजे अनेक खात्याच्या परीक्षा तिकडे होतात तर अनुमती असूनही आपले लोक ह्या परीक्षा द्यायला तिकडे जात नाहीत तर आपल्या लोकांनी तिकडे जायला हवे आपल्या मराठ्यांनी तिकडच्या लष्करी कॉलेजात प्रवेश घेतला पाहिजे व वैश्यांनी आपल्या पेढ्या तिकडे उघडल्या पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ गहू त्यांना इथे विकत घेऊन लंडनमध्ये विकता येईल आपले लोक विलायतेत जातात व तिकडे त्यांची डाळ न शिजल्याने तिकडून फक्त त्यांच्या विलायती सवयी घेऊन येतात त्यापेक्षा तिकडच्या त्या धंद्यातील लोकांशी मिळून मिसळून तिकडचे टेक्निक आपण शिकावयास हवे जेथे जेथे दार खुले आहे तेथे तेथे आपण गर्दी केली पाहिजे
दादाभाई नौरोजोंनी नेटिव्हांना पगार कमी द्या पण जी कामे युरोपियन करतात ती कामे करण्याची संधी द्या असे म्हंटले होते टिळक तेच म्हणतात ज्या कामाला सरकार ६०००० रुपये पगार देतं तेच काम करायला पेशवाई फक्त २००० ते ३००० रुपये द्यायची त्यामुळे ह्यात सरकारचा फायदाच आहे आपण हे सरकारच्या कानावर घातलं पाहिजे असं टिळक म्हणतात हिंदुस्तानचे राज्य कम्पनीने मिळवले या आता राणी मुकुटमणी असली तरी प्रत्यक्षात हिंदुस्थानचे राज्य सिव्हिल सर्व्हिस चालवते आहे आणि ही सिव्हिल सर्व्हिस पूर्णपणे युरोपियनांच्या हातात आहे तिच्यात अधिकाधिक हिंदी लोक असायला हवेत
नेमाडे ह्यांनी कोसला शेकडा नव्यान्नावास आपली कादंबरी कोसला अर्पण केली आहे टिळकांनी ह्याबाबत विरचंद गांधींचे उदाहरण दिले आहे विरचंद गांधी ( हे तेच ज्यांनी शिकागो धर्मपरिषदेत जैन धर्माचे प्रतिनिधित्व केले होते आणि विवेकानंदांना बोलायला मिळावे म्हणून ज्यांनी लेटरखाली सही केली होती )म्हणाले होते हिंदुस्तानातील शेकडा नव्यांनवास विचारा काय केल्लेस तर ते म्हणतील राजसेवा करून द्रव्यार्जन केले संसार चालवला व राजदरबारी प्रतिष्ठा कमावली ह्याउलट अमेरिकन माणसाला विचारा शेकडा ९९ टक्के अमेरिकन म्हणतील अहो सरकारची नोकरी केलीत ह्यात फार काही कर्तबगारी केलीत असे न्हवे आपला देह आपण सरकारला विकला होता आणि तो निरूपयोगी झाल्याने सरकारने आता रिटायर केला देशासाठी तुम्ही काय केलेत ते सांगा " अमेरिकेत व आपल्यात अंतर आहे ते हेच !
ह्याचा अर्थ आपण ताबडतोब बंड करावे असा नाही इंग्रजांनी काही जागा मोकळ्या सोडल्या आहेत धर्माचा प्रचार व्यापार आणि परीक्षा देऊन सरकारी अधिकार प्राप्त करण्याची संधी ! ह्या तिन्ही जागी आपण आपली व्याप्ती वाढवली तरी सांप्रतकाळी ते खूप होईल आपण हेही करत नाही आहोत हे दुर्देव !
आपल्या पुढाऱ्यांना सबॉर्डिनेट व्हायचे आहे आणि काँग्रेस वैग्रे संस्था सद्या फक्त वादविवाद व विचार करणाऱ्या संस्था बनल्या आहेत आज काँग्रेसचे काम चालवण्यासाठी ६०००० रुपये लागतात तर तेही मोठ्या मुश्किलीने उभे राहतात आपणास राजकीय वा तत्सम इतर संघटना उभ्या करायच्या असतील तर निदान पैशाने मदत करा सांप्रतकाळी सर्वाधिक उणीव कशाची असेल तर तळमळीने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची जर स्वामी विवेकानंद व विरचंद गांधी अमेरिकेत जाऊन धर्मप्रसाराचे काम करत असतील तर निदान प्रांतात तरी आपण हे काम करू शकतो एकेकाळी महाराष्ट्रातील तरुण मंडळींनी हिंदुस्थानभर घोडे फिरवले होते आता संपूर्ण पृथ्वीभर घोडे फिरवायला काय हरकत आहे ? हे दुरापास्त नाही स्वदेशाकरता एकनिष्ठपणे कार्य करणे हाच रामबाण उपाय आहे इंग्रजी विद्येने ब्राम्हणांच्या ठायी अहंकार निर्माण केला आहे तो सोडून ब्राम्हणांनी सर्व जातीत मिसळले पाहिजे व मिशनरी काम करून त्यांचे अज्ञान दूर केले पाहिजे आपले भविष्य आता ह्या सर्वांशी जोडले गेले आहे इंग्रजी शिक्षण घेऊन आम्हास पाऊणशे वर्षे झाली काही ठिकाणी शंभर तरीही आमच्यात बूथ ब्रॅडले अगर ह्यूमसारखा एकही विचारवंत झाला नाही ही लज्जास्पद गोष्ट नाही काय ? आमच्यात जळत असलेले विचार आपण इतरांना कळवले काय ? परधर्मीय आमच्या धर्मावर वैचारिक हल्ले चढवत असतांना आपण तोलामोलाचा वैचारिक प्रतिकार केला काय ? आज आपला देह देशकामासाठी खर्ची घालण्यास तयार असणाऱ्या तरुणांची गरज आहे अशी पाच पन्नास माणसे निघाली तरी खूप होईल पण अशी माणसे आहेत कोठे ?
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३४राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांनी काय करावे ? अर्थात टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट ४टिळकांना सुरवातीच्या काळात हवी असलेली माणसे मिळत न्हवती मात्र ती त्यांना मिळत गेली त्यात ब्राम्हण आणि त्याची विद्या ह्या लेखमालेचाही वाटा होता कारण ही लेखमाला प्रामुख्याने ब्राम्हणांसाठीच लिहिली होती
ह्या लेखमालेचा शेवटचा सातवा भाग हा पुन्हा मूळ पुस्तकाकडे वळला आहे गोळे ह्यांनी स्वतःच्या पुस्तकाला ब्राम्हण आणि त्याची विद्या असे भारदस्त नाव देण्यापेक्षा आमच्या शिक्षणपद्धतीतील दोष असे नाव द्यायला हवे होते असे टिळक म्हणतात माझ्या मते हे अयोग्य आहे कारण गोळे ह्यांचे प्रमेयच ब्राह्मणांच्या अधःपतनाची कारणे ही अभ्यासक्रमात आहेत हे आहे आणि संपूर्ण पुस्तकात ते अनेक जागी भरकटलेले असूनही कायम आहे
हे प्रमेय खोडून काढून टिळक त्याजागी इंग्रजी राजवट ह्या कारणाची प्रतिष्ठापना करतात जे राजकीय पुढाऱ्याला साजेसे आहे प्रत्यक्षात इंग्रजी राजवट गेल्यावरही आपले बरेचसे प्रश्न कायम आहेत ह्याचा अर्थ आपल्या अधःपतनाची काही कारणे राजकीय व्यवस्थेबाहेरही आहेत का तेही शोधले पाहिजे ज्यात आपला अभ्यासक्रमही येतो
टिळक ब्राम्हण लोकांच्यावर ह्या संदर्भात जबाबदारी अधिक आहे असे म्हणतात कारण संस्कारामुळे त्यांच्यात ह्या संदर्भात विचार करण्याची क्षमता अधिक आहे असे त्यांना वाटते ह्या देशातला ब्राम्हण जेव्हा समाजाभिमुख होण्याचे बंद करून फक्त स्वतःची चंगळ बघतो तेव्हा त्याचा एक अनिष्ट परिणाम नक्की होतो पण हे केवळ ब्राम्हणांना लागू होते असे नाही तर ब्राम्हणेतरांनाही तेव्हढेच लागू होते क्षत्रियांच्यावर अंकुश ठेवणारा ब्राम्हण म्हणून पुढे जी आर्य चाणक्याची प्रतिमा उभी केली गेली त्यालाही कारण टिळक आहेत टिळकांना अभिप्रेत असलेला ब्राम्हण हा आर्य चाणक्याप्रमाणे वा राक्षसाप्रमाणे आहे टिळकांच्या काळात काशिनाथ त्रिंबक तेलंग ह्यांनी अनुवादित केलेले मुद्राराक्षस हे नाटक अव्हेलेबल झाले होते पण कौटिल्याचे अर्थशास्त्र अव्हेलेबल न्हवते विशाखादत्त ह्या शैव कायस्थाने लिहिलेल्या ह्या नाटकाचा परिणाम त्यावेळी अशैव ब्राम्हणांच्यावरही पडत चाललेला होता
टिळक पुढे म्हणतात कि पूर्वी स्वराज्याची स्थापना ब्राम्हणांनी केली आणि आताही स्वराज्याची स्थापना करण्याची जबाबदारी ब्राम्हणांच्यावर आहे पुढे टिळकांना त्यांचा राजाही महात्मा गांधींच्या रूपाने सापडला आणि त्यांनी त्याला पाठिंबाही दिला खुद्द गांधीजी टिळकांच्या युगात ना महात्मा होते ना संत त्यामुळे त्यांना तो योग्य वाटणे साहजिक होते कारण चंद्रगुप्त मोर्यही वैश्य होता आणि महात्मा गांधीही !( ह्या नाटकाचा गुजराती अनुवाद १८८९ मध्येच झाला आणि गुजराती वैश्यांच्या मानसिकतेला आर्य चाणक्य हा फार जुळत असल्याने तो अनेक गुजरात्यांचा आदर्श आहे मनोज जोशींसारखा अभिनेता निरंतर आर्य चाणक्य का सादर करतो त्याचे कारण ह्या जुन्या परंपरेत आहे हे आपले जाताजाता )
टिळक पुढे म्हणतात इतर कुठल्या जमातीने स्वराज्य स्थापनेची जबाबदारी घेतली असती तर बरेच झाले असते पण अशी जबाबदारी घेणारे कोणीही (हे विधान प्रामुख्याने क्षत्रियांना उद्देशून असावे किंवा होळकरांसारख्या शैवांना ) नसल्याने स्वराज्याचा खटाटोप ब्राम्हणांनी करण्याशिवाय तरणोपाय नाही टिळकांच्यावर आंधळी टीका करणाऱ्या लोकांनी हे विधान काळजीपूर्वक वाचले पाहिजे स्वराज्य हा क्षत्रियांचा खटाटोप आहे असे टिळकांना वाटते पण इंग्रजांचे गुलाम बनल्याने हे क्षत्रिय काहीही करणार नाहीत ह्याची त्यांना कल्पना आहे त्यामुळे आपदधर्म म्हणून ब्राम्हणांनी हे काम केले पाहिजे असे टिळकांना वाटते टिळकांच्यावर उठसुठ आंधळा वर्णीय अटॅक करणाऱ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा ह्या काळातले शासक त्यात क्षत्रिय आणि होळकरांसारखे शैव ओबीसीही येतात इंग्रजांच्या विरोधात नेमके काय करत होते ? स्वतः काही करायचे नाही आणि ब्राम्हणांनी केले तर नाकं मुरडायची हे बरोबर नाही टिळकांना सामाजिक धार्मिक पातळीवर मी नेहमीच यथेच्छ झोडपत असतो पण राजकीय बाबतीत टिळकांना झोडपणे योग्य नाही हा पहिला अर्वाचीन राष्ट्रीय नेता आहे हे त्यांचे इतिहासातील श्रेय कुणीही नाकारू नये आपल्या पूर्वजांनी ह्या काळात काय उजेड पाडला हा प्रश्नही कधीकधी विचारावा आत्मपरीक्षण करायला त्यामुळे नीट जमते
टिळक पुढे म्हणतात ताकद नसेल तर संपादन करा उत्साह जात असेल तर जाऊ देऊ नका काहीही करा पण हे स्वराज्याचे काम मोठे आहे व त्यापासून पराङ्मुख होऊ नका आपले बुद्धिवैभव व सामर्थ्य केवळ सरकारचरणी घालू नका लोकांस त्यांच्या हक्काचे ज्ञान देणे हे ब्राम्हणांचे काम आहे हा खटाटोप एक दोन पिढ्यांचा नाही पण म्हणूनच तो आता सुरु करायला हवा कारण तो केव्हाना केव्हा करण्याखेरीज गत्यंतर नाही आपली राजसत्ता गेलीच आहे आता आपला धर्म आपला व्यापार आपली शेतीही जाईल अशी वेळ आली आहे मिशनरी लोकांच्या जशा संस्था आहेत तशा संस्था आपल्याही होत्या पण सांप्रतकाळी त्या उरलेल्या नाहीत गोळे म्हणतात त्याप्रमाणे त्या उभ्या कराव्या लागतील आपल्याला त्या संस्थात आपला अभ्यासक्रम तयार करावा लागेल शिकवावा लागेल आमची उंच उडी किती हे आपल्या राज्यकर्त्यांनी आधीच ठरवले आहे म्हणूनच खाजगी शाळा आवश्यक आहे सरकारला अनेक शाळा हवेत हे मान्य आहे म्हणूनच एका सरकारी शाळेच्या पैशात दोन खाजगी शाळा चालत असतील तर त्या सरकारला चालवायच्या आहेत
इतर जातीचे लोक ब्राम्हणांच्या कारकुणकीच्या धंद्यात व शिक्षकी पेशात पडत असल्याने ब्राम्हणांनीही इतर लोकांच्या धंद्यात पडावे पण त्या त्या जातीला त्यांच्या धंद्याचा जर फायदा होणार असेल तरच अन्यथा पडू नये युरोपियन लोकांनी ब्राम्हणास खो दिला म्हणून ब्राम्हणांनी शुद्रांस वा वैश्यास खो द्यावा हे डार्विनच्या मताप्रमाणे खरे असले तरी सामाजिक नीतिमत्तेच्या व देशहिताच्या दृष्टीने हे बरे न्हवे
एकंदरच टिळक ब्राम्हणेतरांचे जे पारंपरिक हितसंबंध होते त्यांचे ब्राम्हणाकडून नुकसान होऊ नये ह्याविषयी सजग होते असे दिसते टिळकांनी एकदाही ब्राम्हणांच्या कायस्थ कर्मात इतरांनी पडू नये असे म्हणत नाहीत मात्र ब्राम्हणांचे धार्मिक कार्य अबाधित ठेवण्याकडे त्यांचा कल आहे असे दिसते
श्रीधर तिळवे नाईक
वाटतो
कुणी असे म्हणाल कि मग महात्मा फुलेंच्या आर्य अनार्य ह्या मांडणीला तुम्ही पुढे का न्हेत नाही आणि तेच नाव का देत नाही ह्यावर माझे म्हणणे असे कि मी फुल्यांचीच मांडणी पुढे न्हेतो आहे पण मी अनार्य शब्दापेक्षा शैव हा शब्द वापरतो आहे कारण फुल्यांच्या काळात इंडस सिव्हिलायझेशन सापडली न्हवती त्यामुळे अनार्यांच्या धर्म दर्शने जीवनशैली स्पष्ट सापडत न्हवती आता नव्या पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर आपण हे सांगू शकतो कि अनार्य शैव होते दुसरी गोष्ट फुल्यांचा भर आर्य बाहेरून आलेत ह्या गोष्टीवर खूप आहे आज आपण आऊट ऑफ आफ्रिका ही थेरी स्वीकारली तर अनार्य हेही बाहेरून आले होते असा युक्तिवाद करता येईल त्यामुळे मी होमो इंडियनचे हायपोथेसिस मांडले आहे पण त्याला वैज्ञानिक पुरावा मिळालेले नाही सध्या वैज्ञानिक पुरावे आर्य व अनार्य दोघेही आफ्रिकेतून आलेत ह्या निष्कर्षामागे उभे आहेत माझ्या मते हा मुद्दा नाही ते बाहेरून आलेत कि आतून ह्यापेक्षा ह्या दोघांनी आर्य आणि शैव अशा दोन भिन्न संस्कृती निर्माण केल्या हा आहे ह्या दोन्ही संस्कृतीत सतत संघर्ष झाला आहे आजच्या भाषेत सांगायचे तर क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हा संघर्ष आर्यांची विषमता विरुद्ध शैवांची समता धर्म विरुद्ध मोक्ष कर्मठपणा विरुद्ध नवतापणा असा आहे ह्या संघर्षात असुर असूनही अनेक आर्यांनी शैवांना साथ दिली आहे तर अनेक शैव ब्राम्हण उदा केरळ शेणवी
देशस्थ कऱ्हाडे ह्यांनी मूळ अनार्य असूनही आर्य होऊन आर्यांना साथ दिली आहे शेणवी सारख्या ब्राम्हणांनी
स्वतःचे नाव गौड सारस्वत ब्राम्हण असे बदलले आहे तेव्हा आर्य विरुद्ध अनार्य पेक्षा आर्य विरुद्ध शैव ही मांडणी मला योग्य वाटते
दुसरी गोष्ट अनार्य हा शब्द मला आर्यांच्यावर अवलंबून असलेला वाटतो म्हणजे आर्य नसलेला तो अनार्य हा शब्दआर्यांनी जे आपल्यासारखे नाहीत त्यांना उद्देशून वापरला आहे आपण हा शब्द का वापरावा ? त्यापेक्षा शैव हा शब्द स्वतःचा अर्थ घेऊन येतो मी तो खूप व्यापक अर्थाने वापरतो आहे
तांबे ह्या मांडणीला जुन्या शैव विरुद्ध वैष्णव ह्या पुरातन खिचडीची नवी फोडणी म्हणून पाहू इच्छितायत त्यांना त्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे २१ व्या शतकात सांस्कृतिक राष्ट्रवाद हा केंद्रस्थानी आला आहे हे मी त्यांना सांगावे काय राष्ट्राच्या केंद्रस्थानी कोणती संस्कृती असावी असा हा मुद्दा आहे ह्या मुद्द्याला धरूनच अनेक राष्ट्रे आता स्वच्छपणे स्वतःला ख्रिश्चन व इस्लामिक म्हणून घोषित करत असतांना आपण काय करावे हा मुद्दा आहे मी आर्यांचा द्वेष्टा नाही
म्हणूनच मी सांख्य जैन बौद्ध ह्यांना शैव संस्कृतीचे भाग मानतो
हिंदवी ज्यू हिंदवी पारशी हिंदवी ख्रीश्चन हिंदवी मुस्लिम ह्यांनाही मी शैव संस्कृतीचे भाग मानतो
भारतीय संस्कृतीच्या आर्य आणि शैव ह्या दॉन संस्कृती आहेत ह्यातील आर्य संस्कृतीतून हिंदुत्व उदय पावले आहे आणि हिंदूपणही भाजप आणि काँग्रेस ह्या दोन पक्षांची निर्मिती ह्यंतून झाली आहे शैवांचा एकही पक्ष उभा नाही आणि आज अवस्था अशी आहे कि अशा एखाद्या पक्षाची निर्मिती तरी केली पाहिजे किंवा प्रस्थापित पक्षात शैवांना स्वतःची जागा निर्माण करावी लागेल
आशा आहे माझी मांडणी ही पुरातन खिचडी नाही हे स्पष्ट झाले असेल पुरातन श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३२राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांनी काय करावे ? अर्थात टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट २
टिळकांनी ब्राम्हणांना कसा वर्णव्यवहार सांभाळावा आणि का सांभाळावा हे सांगितल्यानंतर टिळक गोळे ह्यांच्या आणखी एका मताचा झाडा घेतात गोळेनीं ब्राम्हणांच्या ऱ्हासाचं दिलेले आणखी एक कारण म्हणजे ब्राम्हण सामाजिक व राजकीय चळवळीत पडल्यामुळे ब्राम्हणांचा ऱ्हास हॊतॊय टिळकांना हे मान्य नाही त्यांच्या मते इंग्रजी राजवटीत सर्वच महत्वाची हिमतीची बुद्धीची शौर्याची कल्पनेची कारागिरीची कर्तबगारीची कामे व पोस्ट्स ह्या इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात ठेवल्या आहेत कोणी महाराजांच्या तोडीचा योद्धा असला तरी त्याला हे इंग्रज सुभेदाराच्या वरची पोस्ट देणार नाहीत त्यामुळे सर्व समाजाचा जो ऱ्हास दिसतोय त्याचे खरे कारण इंग्रजी राज्य आहे
टिळक म्हणतात राष्ट्राचा उत्साह लोप पावलाय कारण उत्साह टिकवणाऱ्या घडामोडी इंग्रजांच्या अखत्यारीत आहे केवळ गुलाम असलेली जनता उत्साही राहणार कशी जपान स्वतंत्र आहे त्यामुळे तिथे उत्साह आहे जो अभ्यासक्रम आम्हाला आहे तोच बंगाली व मद्रासी ब्राम्हणांना आहे पण राज्यकारभार फक्त महाराष्ट्री ब्राह्मणाच्यावर चालवण्याची जबाबदारी असल्याने तो अधिक उत्साही होता हा राज्यकारभारच हातातून गेल्याने त्याला जास्त नैराश्य आले आहे जे स्वाभाविक आहे
जी स्थिती अलीकडे बंगाल व जे एन यु हातातून गेल्यावर डाव्या विचारवंतांची झाली होती तीच तत्कालीन ब्राम्हणांची झाली होती स्वतःचे वैचारिक वर्चस्व संपल्याची जाणीव ही विषाद निर्माण करते पण त्याबरोबर हेही तितकेच खरे कि असेच विषादी लोक चळवळ उभे करतात राष्ट्रीय सभा मुंबईत उभी राहणे हे त्यामुळेच घडले होते पुढे असेच नैराश्य बंगाली लोकांना फाळणी निमित्ताने आले आणि मग पंजाबी नैराश्याने ग्रासले गेले आणि त्यांनाही ब्रिटिश सरकारविरुद्ध काही ठोस केलं पाहिजे असं वाटू लागलं आणि तिथे लाला लजपत रॉय ह्यांच्या नेतृत्वाखाली लोक संघटित होऊ लागले
टिळक पुढे म्हणतात कि राजा कुणीही असो अगदी राणीचे राज्यही सूर्यचंद्र असे तोवर टिको मुख्य मुद्दा राज्यपद्धतीचा आहे आणि आमची तक्रार राज्यपद्धतीविषयी आहे वाईट स्वराज्यापेक्षा चांगले परराज्य केव्हाही बरे ! फुले काही वेगळं म्हणत न्हवते त्यांच्याही दृष्टीने दुसऱ्या बाजीरावापेक्षा ब्रिटिश केव्हाही बरे ! मंग फुले वेगळे कुठे आहेत तर फुल्यांना राज्यपद्धतीवर ब्राह्मणांचे वर्चस्व नको आहे आणि टिळकांना तो वर्णदत्त अधिकार वाटतो
टिळकांची ब्राम्हणी मानसिकता इथे पूर्ण व्यक्त होते हिंदुस्तानच्या सार्वभौम तख्तावर युधिष्ठर असो वा अकबर येवो किंवा ब्रिटनची राणी येवो मुद्दा राज्यपद्धतीचा आहे असे टिळक म्हणतात थोडक्यात क्षत्रिय कोणीही असो राज्य आमच्या पद्धतीने चालले पाहिजे अशी ही मांडणी आहे ह्याचाच पुढचा विस्तार राज्य मोदींचेही असले तरी चालेल पण राज्यकारभार आमच्या पद्धतीने चालला पाहिजे असा असतो मात्र ह्याचा अर्थ टिळक अनैतिक राज्य मानतात असे नाही टिळकांच्या स्वप्नातला ब्राम्हण हा सत्य बोलणारा वचन पाळणारा ज्ञानयोगी हिंसा न करणारा सदगुणी भ्रष्टाचार मुक्त व जनतेशी प्रेमाने वागणारा असा आहे हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे
इंग्रजांच्या राज्यात आमच्या वाट्याला काय तर जास्तीत जास्त डेप्युटी कलेक्टर पद म्हणजे उच्च दर्जाची खर्डेघाशी असे टिळक म्हणतात गोळेचे लक्ष्य शाळेतील मुलांच्या उत्साहहीनतेकडे जसे गेले आहे तसे इंग्रजांच्या राज्यपद्धतीकडे गेले असते तर राजकीय चळवळीला त्यांनी जबाबदार धरले नसते असे टिळकांना वाटते इंग्रज कामगार जरी असला तरी भारतभर भटकत असल्याने हुशार बनत जातो तर नेटिव्ह प्रांतातल्या प्रांतात माठ बनत जातो बरे निवृत्त झालेल्या अनुभवसमृद्ध युरोपियन माणसाचा काही फायदा नेटिव्हांस मिळणेही अशक्य होते कारण रिटायर झाल्यावर युरोपियन इंग्लंडला रवाना होतो अशा पार्श्वभूमीवर कोणत्या देशातील लोक शंभर वर्षात नामर्द होणार नाहीत ?
टिळक पुढे म्हणतात हीच दुरावस्था व्यापार व शेतकीत आहे व्यापार इंग्रजांच्या हातात आहे आपले एत्तद्देशीय धंदे बंद पडले आहेत त्यामुळे शेतकी वा नोकरी असे उपजीविकेचे दोनच पर्याय उरले आहेत लष्करात शीख व राजपूत लोकांना कसलीही उच्च दर्जाची कामे दिली जात नाहीत इंग्रजांना आमचे शौर्य हुरूप कर्तृत्व नको आहे त्यांना आम्ही जमीन नांगरून शेतकी करावी वा खालच्या दर्जाची नोकरी करावी असे वाटते मराठ्यांचा मूळ धंदा शिपाईगिरीचा पण ब्रिटिशांच्या सैन्यात त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला महादजी शिंदे होता येणार नाही हिंदुस्थानी लोकांना किती वाढू द्यायचे हे इंग्रजांनी आधीच निश्चित केले आहे औरंगजेबाच्या जुलमी राजवटीतही मिर्झा राजेसिंगला जो दर्जा मिळणे शक्य होते तो दर्जाही इंग्रजांच्या राजवटीत मिळणे शक्य नाही थोडक्यात काय इंग्रजांनी कितीही जातिनिरपेक्ष वाढीची गॅरेंटी दिली असली तरी प्रत्यक्षात कुणाचीही वाढ एखाद्या मर्यादेंनंतर होणार नाही ह्याची काळजी ह्या इंग्रजांच्या राज्यपद्धतीत घेतली गेली आहे
त्यामुळेच सामाजिक व राजकीय चळवळीत पडल्याने ब्राम्हणांचा ऱ्हास झाला आहे हे गोळे ह्यांचे प्रमेय टिळक तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढतात .
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३३राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांनी काय करावे ? अर्थात टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट ३
मागील भागात टिळक अभ्यासक्रमाऐवजी इंग्रज राजवटीला कसे जबाबदार धरतात ते आपण पाहिले टिळकांच्या मते तुम्ही कितीही अभ्यासक्रम बदलले तरी सध्याचा ऱ्हास व उत्साहहीनता थांबणार नाही ब्राम्हणांच्या आकलनबुद्धीचा ऱ्हास होत चाललाय हे ह्या पुस्तकावरूनही स्पष्ट होते असा टिळक टॉन्ट मारतात
गोळे ह्यांनी एका सर्वगुणसंपन्न शाळेचा पर्याय उपाय म्हणून सुचवला आहे टिळक ह्या उपायाचा झाडा घेताना म्हणतात कि समजा अशी शाळा निघाली आणि समजा असे पाच विध्यार्थी निघाले तर ह्या राजवटीत त्यांचे भविष्य काय ? विद्वान प्रथम दर्जाची खर्डेघाशी करेल किंवा शिपाई गडी सुभेदारकी ह्याहून काहीही अधिक ह्या राजवटीत होणे शक्य नाही कारण ह्या राजवटीलाच मुळात हुशार व गुणसंपन्न माणसांची गरज नाही जैन व लिंगायत पूर्वी विद्वान निर्माण करत आता हे लोक व्यापारात पूर्ण गढून गेले आहेत राजपुतांना हे सरकार कधीही मेजर वा कर्नल करणार नाहीत त्यामुळे हे लोक सडत आहेत थोडक्यात काय अशा शाळा काढून मुख्य परिस्थिती बदलणार नाही मग करावयाचे काय ?
तर आमचे कर्तृत्व सिद्ध करणारी अधिकारपदे आम्हाला मिळावीत म्हणून इंग्लंडमधल्या सर्व परीक्षा आपण भारतातच होतील हे पाहिले पाहिजे व इथल्या नेटिव्हांना सर्व अधिकारपदे मिळावीत अशी व्यवस्था करायला हवी मीठ पोलीस जंगल ह्यासारखी खाती तर नेटिव्ह लोकच चांगली चालवतील पण राणीपर्यंत हे पोहचवले पाहिजे अनेक खात्याच्या परीक्षा तिकडे होतात तर अनुमती असूनही आपले लोक ह्या परीक्षा द्यायला तिकडे जात नाहीत तर आपल्या लोकांनी तिकडे जायला हवे आपल्या मराठ्यांनी तिकडच्या लष्करी कॉलेजात प्रवेश घेतला पाहिजे व वैश्यांनी आपल्या पेढ्या तिकडे उघडल्या पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ गहू त्यांना इथे विकत घेऊन लंडनमध्ये विकता येईल आपले लोक विलायतेत जातात व तिकडे त्यांची डाळ न शिजल्याने तिकडून फक्त त्यांच्या विलायती सवयी घेऊन येतात त्यापेक्षा तिकडच्या त्या धंद्यातील लोकांशी मिळून मिसळून तिकडचे टेक्निक आपण शिकावयास हवे जेथे जेथे दार खुले आहे तेथे तेथे आपण गर्दी केली पाहिजे
दादाभाई नौरोजोंनी नेटिव्हांना पगार कमी द्या पण जी कामे युरोपियन करतात ती कामे करण्याची संधी द्या असे म्हंटले होते टिळक तेच म्हणतात ज्या कामाला सरकार ६०००० रुपये पगार देतं तेच काम करायला पेशवाई फक्त २००० ते ३००० रुपये द्यायची त्यामुळे ह्यात सरकारचा फायदाच आहे आपण हे सरकारच्या कानावर घातलं पाहिजे असं टिळक म्हणतात हिंदुस्तानचे राज्य कम्पनीने मिळवले या आता राणी मुकुटमणी असली तरी प्रत्यक्षात हिंदुस्थानचे राज्य सिव्हिल सर्व्हिस चालवते आहे आणि ही सिव्हिल सर्व्हिस पूर्णपणे युरोपियनांच्या हातात आहे तिच्यात अधिकाधिक हिंदी लोक असायला हवेत
नेमाडे ह्यांनी कोसला शेकडा नव्यान्नावास आपली कादंबरी कोसला अर्पण केली आहे टिळकांनी ह्याबाबत विरचंद गांधींचे उदाहरण दिले आहे विरचंद गांधी ( हे तेच ज्यांनी शिकागो धर्मपरिषदेत जैन धर्माचे प्रतिनिधित्व केले होते आणि विवेकानंदांना बोलायला मिळावे म्हणून ज्यांनी लेटरखाली सही केली होती )म्हणाले होते हिंदुस्तानातील शेकडा नव्यांनवास विचारा काय केल्लेस तर ते म्हणतील राजसेवा करून द्रव्यार्जन केले संसार चालवला व राजदरबारी प्रतिष्ठा कमावली ह्याउलट अमेरिकन माणसाला विचारा शेकडा ९९ टक्के अमेरिकन म्हणतील अहो सरकारची नोकरी केलीत ह्यात फार काही कर्तबगारी केलीत असे न्हवे आपला देह आपण सरकारला विकला होता आणि तो निरूपयोगी झाल्याने सरकारने आता रिटायर केला देशासाठी तुम्ही काय केलेत ते सांगा " अमेरिकेत व आपल्यात अंतर आहे ते हेच !
ह्याचा अर्थ आपण ताबडतोब बंड करावे असा नाही इंग्रजांनी काही जागा मोकळ्या सोडल्या आहेत धर्माचा प्रचार व्यापार आणि परीक्षा देऊन सरकारी अधिकार प्राप्त करण्याची संधी ! ह्या तिन्ही जागी आपण आपली व्याप्ती वाढवली तरी सांप्रतकाळी ते खूप होईल आपण हेही करत नाही आहोत हे दुर्देव !
आपल्या पुढाऱ्यांना सबॉर्डिनेट व्हायचे आहे आणि काँग्रेस वैग्रे संस्था सद्या फक्त वादविवाद व विचार करणाऱ्या संस्था बनल्या आहेत आज काँग्रेसचे काम चालवण्यासाठी ६०००० रुपये लागतात तर तेही मोठ्या मुश्किलीने उभे राहतात आपणास राजकीय वा तत्सम इतर संघटना उभ्या करायच्या असतील तर निदान पैशाने मदत करा सांप्रतकाळी सर्वाधिक उणीव कशाची असेल तर तळमळीने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची जर स्वामी विवेकानंद व विरचंद गांधी अमेरिकेत जाऊन धर्मप्रसाराचे काम करत असतील तर निदान प्रांतात तरी आपण हे काम करू शकतो एकेकाळी महाराष्ट्रातील तरुण मंडळींनी हिंदुस्थानभर घोडे फिरवले होते आता संपूर्ण पृथ्वीभर घोडे फिरवायला काय हरकत आहे ? हे दुरापास्त नाही स्वदेशाकरता एकनिष्ठपणे कार्य करणे हाच रामबाण उपाय आहे इंग्रजी विद्येने ब्राम्हणांच्या ठायी अहंकार निर्माण केला आहे तो सोडून ब्राम्हणांनी सर्व जातीत मिसळले पाहिजे व मिशनरी काम करून त्यांचे अज्ञान दूर केले पाहिजे आपले भविष्य आता ह्या सर्वांशी जोडले गेले आहे इंग्रजी शिक्षण घेऊन आम्हास पाऊणशे वर्षे झाली काही ठिकाणी शंभर तरीही आमच्यात बूथ ब्रॅडले अगर ह्यूमसारखा एकही विचारवंत झाला नाही ही लज्जास्पद गोष्ट नाही काय ? आमच्यात जळत असलेले विचार आपण इतरांना कळवले काय ? परधर्मीय आमच्या धर्मावर वैचारिक हल्ले चढवत असतांना आपण तोलामोलाचा वैचारिक प्रतिकार केला काय ? आज आपला देह देशकामासाठी खर्ची घालण्यास तयार असणाऱ्या तरुणांची गरज आहे अशी पाच पन्नास माणसे निघाली तरी खूप होईल पण अशी माणसे आहेत कोठे ?
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३४राष्ट्रीय शिक्षण व ब्राम्हणांनी काय करावे ? अर्थात टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट ४टिळकांना सुरवातीच्या काळात हवी असलेली माणसे मिळत न्हवती मात्र ती त्यांना मिळत गेली त्यात ब्राम्हण आणि त्याची विद्या ह्या लेखमालेचाही वाटा होता कारण ही लेखमाला प्रामुख्याने ब्राम्हणांसाठीच लिहिली होती
ह्या लेखमालेचा शेवटचा सातवा भाग हा पुन्हा मूळ पुस्तकाकडे वळला आहे गोळे ह्यांनी स्वतःच्या पुस्तकाला ब्राम्हण आणि त्याची विद्या असे भारदस्त नाव देण्यापेक्षा आमच्या शिक्षणपद्धतीतील दोष असे नाव द्यायला हवे होते असे टिळक म्हणतात माझ्या मते हे अयोग्य आहे कारण गोळे ह्यांचे प्रमेयच ब्राह्मणांच्या अधःपतनाची कारणे ही अभ्यासक्रमात आहेत हे आहे आणि संपूर्ण पुस्तकात ते अनेक जागी भरकटलेले असूनही कायम आहे
हे प्रमेय खोडून काढून टिळक त्याजागी इंग्रजी राजवट ह्या कारणाची प्रतिष्ठापना करतात जे राजकीय पुढाऱ्याला साजेसे आहे प्रत्यक्षात इंग्रजी राजवट गेल्यावरही आपले बरेचसे प्रश्न कायम आहेत ह्याचा अर्थ आपल्या अधःपतनाची काही कारणे राजकीय व्यवस्थेबाहेरही आहेत का तेही शोधले पाहिजे ज्यात आपला अभ्यासक्रमही येतो
टिळक ब्राम्हण लोकांच्यावर ह्या संदर्भात जबाबदारी अधिक आहे असे म्हणतात कारण संस्कारामुळे त्यांच्यात ह्या संदर्भात विचार करण्याची क्षमता अधिक आहे असे त्यांना वाटते ह्या देशातला ब्राम्हण जेव्हा समाजाभिमुख होण्याचे बंद करून फक्त स्वतःची चंगळ बघतो तेव्हा त्याचा एक अनिष्ट परिणाम नक्की होतो पण हे केवळ ब्राम्हणांना लागू होते असे नाही तर ब्राम्हणेतरांनाही तेव्हढेच लागू होते क्षत्रियांच्यावर अंकुश ठेवणारा ब्राम्हण म्हणून पुढे जी आर्य चाणक्याची प्रतिमा उभी केली गेली त्यालाही कारण टिळक आहेत टिळकांना अभिप्रेत असलेला ब्राम्हण हा आर्य चाणक्याप्रमाणे वा राक्षसाप्रमाणे आहे टिळकांच्या काळात काशिनाथ त्रिंबक तेलंग ह्यांनी अनुवादित केलेले मुद्राराक्षस हे नाटक अव्हेलेबल झाले होते पण कौटिल्याचे अर्थशास्त्र अव्हेलेबल न्हवते विशाखादत्त ह्या शैव कायस्थाने लिहिलेल्या ह्या नाटकाचा परिणाम त्यावेळी अशैव ब्राम्हणांच्यावरही पडत चाललेला होता
टिळक पुढे म्हणतात कि पूर्वी स्वराज्याची स्थापना ब्राम्हणांनी केली आणि आताही स्वराज्याची स्थापना करण्याची जबाबदारी ब्राम्हणांच्यावर आहे पुढे टिळकांना त्यांचा राजाही महात्मा गांधींच्या रूपाने सापडला आणि त्यांनी त्याला पाठिंबाही दिला खुद्द गांधीजी टिळकांच्या युगात ना महात्मा होते ना संत त्यामुळे त्यांना तो योग्य वाटणे साहजिक होते कारण चंद्रगुप्त मोर्यही वैश्य होता आणि महात्मा गांधीही !( ह्या नाटकाचा गुजराती अनुवाद १८८९ मध्येच झाला आणि गुजराती वैश्यांच्या मानसिकतेला आर्य चाणक्य हा फार जुळत असल्याने तो अनेक गुजरात्यांचा आदर्श आहे मनोज जोशींसारखा अभिनेता निरंतर आर्य चाणक्य का सादर करतो त्याचे कारण ह्या जुन्या परंपरेत आहे हे आपले जाताजाता )
टिळक पुढे म्हणतात इतर कुठल्या जमातीने स्वराज्य स्थापनेची जबाबदारी घेतली असती तर बरेच झाले असते पण अशी जबाबदारी घेणारे कोणीही (हे विधान प्रामुख्याने क्षत्रियांना उद्देशून असावे किंवा होळकरांसारख्या शैवांना ) नसल्याने स्वराज्याचा खटाटोप ब्राम्हणांनी करण्याशिवाय तरणोपाय नाही टिळकांच्यावर आंधळी टीका करणाऱ्या लोकांनी हे विधान काळजीपूर्वक वाचले पाहिजे स्वराज्य हा क्षत्रियांचा खटाटोप आहे असे टिळकांना वाटते पण इंग्रजांचे गुलाम बनल्याने हे क्षत्रिय काहीही करणार नाहीत ह्याची त्यांना कल्पना आहे त्यामुळे आपदधर्म म्हणून ब्राम्हणांनी हे काम केले पाहिजे असे टिळकांना वाटते टिळकांच्यावर उठसुठ आंधळा वर्णीय अटॅक करणाऱ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा ह्या काळातले शासक त्यात क्षत्रिय आणि होळकरांसारखे शैव ओबीसीही येतात इंग्रजांच्या विरोधात नेमके काय करत होते ? स्वतः काही करायचे नाही आणि ब्राम्हणांनी केले तर नाकं मुरडायची हे बरोबर नाही टिळकांना सामाजिक धार्मिक पातळीवर मी नेहमीच यथेच्छ झोडपत असतो पण राजकीय बाबतीत टिळकांना झोडपणे योग्य नाही हा पहिला अर्वाचीन राष्ट्रीय नेता आहे हे त्यांचे इतिहासातील श्रेय कुणीही नाकारू नये आपल्या पूर्वजांनी ह्या काळात काय उजेड पाडला हा प्रश्नही कधीकधी विचारावा आत्मपरीक्षण करायला त्यामुळे नीट जमते
टिळक पुढे म्हणतात ताकद नसेल तर संपादन करा उत्साह जात असेल तर जाऊ देऊ नका काहीही करा पण हे स्वराज्याचे काम मोठे आहे व त्यापासून पराङ्मुख होऊ नका आपले बुद्धिवैभव व सामर्थ्य केवळ सरकारचरणी घालू नका लोकांस त्यांच्या हक्काचे ज्ञान देणे हे ब्राम्हणांचे काम आहे हा खटाटोप एक दोन पिढ्यांचा नाही पण म्हणूनच तो आता सुरु करायला हवा कारण तो केव्हाना केव्हा करण्याखेरीज गत्यंतर नाही आपली राजसत्ता गेलीच आहे आता आपला धर्म आपला व्यापार आपली शेतीही जाईल अशी वेळ आली आहे मिशनरी लोकांच्या जशा संस्था आहेत तशा संस्था आपल्याही होत्या पण सांप्रतकाळी त्या उरलेल्या नाहीत गोळे म्हणतात त्याप्रमाणे त्या उभ्या कराव्या लागतील आपल्याला त्या संस्थात आपला अभ्यासक्रम तयार करावा लागेल शिकवावा लागेल आमची उंच उडी किती हे आपल्या राज्यकर्त्यांनी आधीच ठरवले आहे म्हणूनच खाजगी शाळा आवश्यक आहे सरकारला अनेक शाळा हवेत हे मान्य आहे म्हणूनच एका सरकारी शाळेच्या पैशात दोन खाजगी शाळा चालत असतील तर त्या सरकारला चालवायच्या आहेत
इतर जातीचे लोक ब्राम्हणांच्या कारकुणकीच्या धंद्यात व शिक्षकी पेशात पडत असल्याने ब्राम्हणांनीही इतर लोकांच्या धंद्यात पडावे पण त्या त्या जातीला त्यांच्या धंद्याचा जर फायदा होणार असेल तरच अन्यथा पडू नये युरोपियन लोकांनी ब्राम्हणास खो दिला म्हणून ब्राम्हणांनी शुद्रांस वा वैश्यास खो द्यावा हे डार्विनच्या मताप्रमाणे खरे असले तरी सामाजिक नीतिमत्तेच्या व देशहिताच्या दृष्टीने हे बरे न्हवे
एकंदरच टिळक ब्राम्हणेतरांचे जे पारंपरिक हितसंबंध होते त्यांचे ब्राम्हणाकडून नुकसान होऊ नये ह्याविषयी सजग होते असे दिसते टिळकांनी एकदाही ब्राम्हणांच्या कायस्थ कर्मात इतरांनी पडू नये असे म्हणत नाहीत मात्र ब्राम्हणांचे धार्मिक कार्य अबाधित ठेवण्याकडे त्यांचा कल आहे असे दिसते
श्रीधर तिळवे नाईक
वाटतो
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा