TRUTH IS AUTHORITILESS. YOU CAN'T REACH TRUTH THROUGH AUTHORITY.
AUTHOR IS AUTHORITY . WRITING MEANS CREATING AUTHORITY,
ASOSHIS ISTING i.e. hunger, thirst , necessities ASKS FOR AUTHORITY AND AUTHORITY IS TRUTHLESS.
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
टिप्पण्या
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
माननीय गजू तायडे साहेब , हे मी तुमच्यासाठी लिहीत नाही तर तुम्हाला लाईक करणाऱ्या लोकांसाठी लिहितोय मी तुमच्या अघोर वा नागा साधुंच्यावरच्या पोस्ट आणि चेष्टा वाचतो अभिव्यक्तिस्वातंत्र्य मला मान्य असल्याने मी आक्षेप घेत नाही पण दुसरी बाजू येणे आवश्यक असल्याने हे लिहितोय भगवान शंकरांनी जी ११४ तंत्रे दिली त्यातील एक तंत्र अघोर तंत्र आहे हे तंत्र शिव तत्वाची उपासना अघोर तत्व म्हणून करते व भगवान शंकराची साधना अघोरनाथ म्हणून करते ज्याला हे दिले गेले त्याला नंतर अघोरी म्हंटले गेले व हा नाग वंशी होता त्यामुळे साहजिकच नागांच्यात तो लोकप्रिय झाला आणि अनुयायांना नागा साधक म्हंटले गेले जे कालांतराने नागा साधू झाले ज्या माणसांच्या आयुष्यांना भीती आणि चिंता व्यापून आहे त्यांच्यासाठी हे तंत्र आहे घोर म्हणजे समग्र भय व चिंता व ह्या घोरापासून मुक्त होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे अघोर साधना ! ही साधना करतात ते साधक ज्या साधकांना ह्या तंत्राद्वारे सविकल्प समाधी मिळते ते अघोर साधू होय आणि जे निर्विकल्प समाधीला उपलब्ध होतात ते अघोर नाथ वा अघोर सिद्ध होय ७ व्या शतकापर्यंत हे तंत्...
भारतीय इतिहासातील कालगणनेचे प्रश्न १ श्रीधर तिळवे नाईक भारतीय इतिहासाची वैज्ञानिक मांडणी करणे हा पुरोगामी कालखंडाचा एक विशेष प्रयत्न होता असे सर्वसाधारणपणे मत आहे. मला हे व्यक्तीश : अमान्य असले तरी बऱ्याच जणांना ते मान्य असल्याने त्याचा उल्लेख केला प्रत्यक्षामध्ये पुरोगामी युगामध्ये विचार प्रणाली या गोष्टीचा प्रचंड हस्तक्षेप होता हा हस्तक्षेप सर्वच पुरोगामी विचारवंतांनी मांडलेल्या इतिहासामध्ये दिसून येतो प्रत्येक इतिहासकार स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या वर्गाचे किंवा स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या प्रवर्गाचे किंवा स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या वर्णाचे आणि जातीचे हितसंबंध सांभाळत इतिहासाची रचना करताना दिसतो त्यामुळे पुरोगामी इतिहासाबद्दलच्या ज्या अत्यंत आदराच्या अशा प्रतिमा होत्या त्या उत्तराधुनिकतेने फोडल्या कारण उत्तराधुनिकतेला असे लक्षात आले की हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या वर्गीय किंवा प्रवर्गीय किंवा वर्णीय किंवा जातीय हितसंबंधांमध्ये गर्क होते आणि ज्ञानाचे संबंधसुद्धा इतिहासाचे, इतिहास लेखनाचे संबंध हे सुद्धा हितसंबंधांच्या...
१ विकलांगतेची दहा वर्षे मोबाईल डाटात खिळून त्यांची डाटखिळी बसलेली अकरावं वर्ष दृढ कि विकलांग ? माहीत असूनही चालणारे पाय अपघाताकडे चालत गेले अन फ्लॅश सदुपयोग न होता वाया गेला तेव्हापासून फ्रॅक्चर झालेले हात सोसत बॉलिवूडमधल्या करिअरचा दि एन्ड सोसत शिवासोबत मोक्षाला सावली नसते मोक्ष झाड नसतो मोक्ष फक्त असतो भाषा विकलांग झालेली पाहिल्यावर शारीरिक विकलांगता वेळ जावा म्हणून विद्यापीठात सुरु केलेली लेक्चर्स जायबंदी हातांनी दिलेली कबुतरे उडतायत डोळ्यातून करुणेची दोन्ही कानांत कावळे टीनिट्स एकात पाऊस दुसऱ्यात शास्त्रीय गायकी डॉक्टर म्हणतायत कान उडून चाललेत मी म्हणतोय अनहद शिल्लक आहे २ ह्या देशात चालता न येणाऱ्या माणसाला रिस्पेक्ट नाही दुसऱ्या अपघातात पायबंदी माईलस्टोन मोजणं सोडून द्यावं का ? मी चालतोय खुरटत एकट्या माणसाला जायबंदी पाय झेपत नाहीत पण मला चॉईस कुठाय मी पेनकिलर घेऊन चालतोय मुंग्यावरही पाय पडणार नाही ह्याची ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा