विचाराने प्रश्न सुटत नाही प्रश्न सुटतो करुणेमुळे किमान ममतेमुळे किंवा किमान प्रेमामुळे आणि अतिकिमान आस्था व शांतीमुळे विचार फारातफार संयम निर्माण करतो किंवा भय किंवा दहशत किंवा नियंत्रण आपण सध्या सगळेच संयम , भय , दहशत किंवा नियंत्रण ह्यांची विचारांच्या साहाय्याने फॅक्टरी खोलून बसलो आहोत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट