कोल्हापुरात १९८५ साली गणपतीचे (ओढ्याच्या काठचे ) जे मंदिर होते तिथे एक माणूस भंगार त्यात पुस्तकेही असायची घेऊन कधीकधी बसायचा आता तो बसतो कि नाही मला माहित नाही एकदा कधी न्हवे ते त्याच्याजागी दोन मुली बसल्या होत्या त्यावेळची कविता आहे त्यामुळे अर्थ चांगला सरळ आहे गैरसमज नको
मी चार मुली का लिहिल्या मला माहित नाही
मी चार मुली का लिहिल्या मला माहित नाही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा